UP WAQF Land Under State Government : उत्तरप्रदेश वक्फ बोर्ड दावा करत असलेल्यांपैकी ७८ टक्के मालमत्ता सरकारी !
वक्फ बोर्ड विसर्जित करण्याला पर्याय नाही, हेच ही आकडेवारी सांगते ! जर असे केले नाही, तर पुढची पिढी क्षमा करणार नाही !
वक्फ बोर्ड विसर्जित करण्याला पर्याय नाही, हेच ही आकडेवारी सांगते ! जर असे केले नाही, तर पुढची पिढी क्षमा करणार नाही !
‘खासदारांना शिस्त नसते’, अशीच प्रतिमा देशातील नागरिकांच्या समोर निर्माण झालेली आहे. अशा बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ठरते !
भारतातील अनेक ठिकाणी ज्या धार्मिक स्थळी खोदकाम झाले आहे, तेथे हिंदूंचा सांस्कृतिक ठेवा आढळला आहे. त्यामुळे ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’द्वारे ज्या हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण झाले आहे, ती मुक्त व्हायला हवीत. ही सर्व संतांचीही मागणी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
विश्व हिंदु परिषदेची वक्फ कायद्याच्या संयुक्त संसदीय समितीला सूचना !
महाकुंभमेळ्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय संत समितीच्या सभेत वक्फ कायदा तात्काळ रहित करावा, तसेच सरकारने कह्यात घेतलेली हिंदूंची सर्व धर्मस्थळे तात्काळ मुक्त करावीत, अशा महत्त्वाच्या मागण्या एकमताने करण्यात आल्या.
गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्व हिंदु परिषदेच्या शिबिरात संतांचे संमेलन होत आले आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या संत संमेलनामध्ये वक्फ बोर्ड रहित करण्याचे सूत्र संत चर्चा करतील, असे म्हटले जात आहे. या संमेलनापूर्वी विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक समितीच्या बैठकीत वक्फ बोर्डाच्या सूत्रावरही चर्चा केली जाईल.
आळंदी (जिल्हा पुणे) येथील चिंबळी गावाच्या बर्गे वस्ती येथे न्यूनतम २५ ते ३० फूट खड्डा करून वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवण्याची सिद्धता चालू केलेली आहे.
इम्रान तुर्की आहेत संभल येथील वक्फ विकास महामंडळाचे संचालक !
ज्या वक्फची भीती मुसलमानांकडून हिंदूंना घातली जात आहे, ते वक्फच विसर्जित करून धर्मांधांचा माज सरकारने उतरवावा. रझवी यांच्यासारख्यांना यापेक्षा चांगले प्रत्युत्तर काय असेल ?
‘वक्फ बोर्डाविषयी आता मुसलमान समुदायच हा विचार करतो आहे की, वक्फ बोर्डाचे काम माफियाप्रमाणे चालते आणि हे बोर्ड नाही, तर भ्रष्टाचाराचा अड्डा आहे’.