सनातनच्या आश्रमात राहून साधना करण्याचे लाभ !
मी येथे साधना करण्यासाठी आलो आहे’ या एकाच विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत असल्यामुळे ‘सनातनच्या आश्रमामध्ये राहून साधना केल्यावर साधकाची सर्वांगांनी आध्यात्मिक उन्नती होणे.
मी येथे साधना करण्यासाठी आलो आहे’ या एकाच विचारांनी प्रेरित होऊन कार्य करत असल्यामुळे ‘सनातनच्या आश्रमामध्ये राहून साधना केल्यावर साधकाची सर्वांगांनी आध्यात्मिक उन्नती होणे.
‘व्यक्तीने जन्म-मृत्यूच्या फेर्यांत अडकण्याचे एक कारण असते त्याचा इतरांशी असणारा ‘देवाण-घेवाण हिशोब’ ! त्यामुळे शक्यतो कधी कुणाकडे काही मागू नये. काही कारणास्तव मागायची वेळ आल्यास त्याची शक्य तितक्या तत्परतेने परतफेडही करावी.
ग्रामदेवी मरीआईमातेच्या साक्षीने मु. वर्हाड (जिल्हा रायगड) येथील ग्रामस्थांचा हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !
श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल.
इचलकरंजी – येथे २ ते ८ जानेवारी या कालावधीत ‘श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती’द्वारे १०८ कुंडीय गणपति महायज्ञ, तसेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सिद्धता पूर्ण झाली आहे. याच क्रमाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने कार्यक्रमाच्या मुख्य पुजार्यांची घोषणा केली आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून चालू झाली आहे.
गुणवृद्धीमुळेच ईश्वराला अपेक्षित अशी परिपूर्ण सेवा करणे शक्य असणे
कर्नाटकात अनुमाने ३५ सहस्र मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. देवस्थाने लुटणे हा सरकारीकरण करण्याचा मूळ उद्देश आहे. सरकारीकरण झालेल्या सर्व मंदिरात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार होतो, असा त्याचा अर्थ होतो, अशी टीका अधिवक्ता किरण बेट्टदपूर यांनी येथे आयोजित मंदिर परिषदेमध्ये सरकारवर केली.
वारकर्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ डिसेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १७ व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर येथील मंदिरात ‘पैसे’ देऊन श्री विठ्ठलाचे दर्शन आम्ही कोणत्याही परिस्थितीत मंदिर समितीला लागू करू दिले नाही. त्यासाठी लढा दिला. मंदिर समितीने भजन बंद करण्याचा प्रयत्न केला, त्यालाही आम्ही विरोध करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पडले.