साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून स्वभावदोषांवर स्वयंसूचनांद्वारे मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवून स्वभावदोषांवर स्वयंसूचनांद्वारे मात करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

मला रात्री झोपेत मधे मधे वाईट स्वप्न पडत किंवा ‘वाईट शक्तींचा स्पर्श होत आहे’, असे मला जाणवत असे. रात्री माझी प्राणशक्ती अल्प व्हायची. त्यामुळे दुसर्‍या दिवशी मला पुष्कळ थकवा येऊन दिवसभर अस्वस्थ जाणवत असे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्यात असणारे आध्यात्मिक स्तरावरील अतूट नाते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि साधक यांच्यात असणारे आध्यात्मिक स्तरावरील अतूट नाते !

वर्ष २००८ मध्ये एका साधिकेला कर्करोग झाला होता. त्या वेळी गुरुदेवांची प्रकृती बरी नव्हती. असे असूनही ते त्या साधिकेला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले, तसेच आश्रमात दोन साधकांचे देहावसान झाल्यावर स्वतः त्या ठिकाणी आले…

बांगलादेशी घुसखोरांना सोडणार नाही ! – PM Modi Bengal Victory

बांगलादेशी घुसखोरांना सोडणार नाही ! – PM Modi Bengal Victory

याआधी हिंसाचार आणि भय यांच्या वातावरणात बंगालमध्ये निवडणुका व्हायच्या. या वेळी प्रथमच निवडणुका शांततेत मतदान झाले आणि एकाही निर्दोष नागरिकाची हत्या झाली नाही. हा लोकशाहीचा विजय आहे.

हिंदूंनी संघटित होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवायचे ध्येय  ठेवून काम केले पाहिजे ! – काजल हिंदुस्तानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

हिंदूंनी संघटित होऊन भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवायचे ध्येय ठेवून काम केले पाहिजे ! – काजल हिंदुस्तानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

आपण ब्राह्मण, मराठा, जाट समजल्यास मूठभर आहोत; पण ‘आपण हिंदू समजल्यास १०० कोटी आहोत’, याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण करून आपण १ लाख हिंदू देहलीत गेलो, तर विद्यमान सरकारला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावेच लागेल.

सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध आध्यात्मिक ग्रंथांमधील लिखाण अंतर्भूत करण्याचे कारण 

सनातनच्या ग्रंथांमध्ये विविध आध्यात्मिक ग्रंथांमधील लिखाण अंतर्भूत करण्याचे कारण 

‘विविध लेखकांनी लिहिलेल्या आध्यात्मिक विषयांच्या संदर्भातील पुस्तकांमध्ये काही भाग सामायिक असतो, तर काही भाग वैशिष्ट्यपूर्ण असतो. जिज्ञासूंना हा वैशिष्ट्यपूर्ण भाग शोधण्यासाठी अनेक ग्रंथ वाचावे लागू नयेत…

भक्तीसत्संगात ‘ऐकण्याची वृत्ती’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून त्यातून प्रेरणा घेऊन कृती केल्यावर साधकाला कौटुंबिक स्तरावर झालेला लाभ !

भक्तीसत्संगात ‘ऐकण्याची वृत्ती’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून त्यातून प्रेरणा घेऊन कृती केल्यावर साधकाला कौटुंबिक स्तरावर झालेला लाभ !

‘माझी पत्नी सौ. नीता सोलंकी ‘आमची कौटुंबिक परिस्थिती आणि काही अपरिहार्य कारण’ यांमुळे अनेक वर्षांपासून पुढाकार घेऊन माझ्या आईची सेवा करत आहे…

साधकांनो, स्वतःचे शारीरिक त्रास ‘प्रारब्धभोग’ म्हणून स्वीकारल्यास ईश्वरी साहाय्य मिळत असल्याने ते भोग आनंदाने स्वीकारा ! 

साधकांनो, स्वतःचे शारीरिक त्रास ‘प्रारब्धभोग’ म्हणून स्वीकारल्यास ईश्वरी साहाय्य मिळत असल्याने ते भोग आनंदाने स्वीकारा ! 

साधकांनो, प्रारब्धभोग टाळता येत नाहीत; पण मन शांत आणि स्थिर ठेवून भोग स्वीकारल्यास भगवंत आपल्या पाठीशी उभा रहातो. यासाठी भगवंताला शरण जाऊन त्याच्याकडे बळ मागा

प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे मंत्र शिकण्यापेक्षा नामावरील अतूट श्रद्धाच आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रत्येक व्याधीसाठी वेगवेगळे मंत्र शिकण्यापेक्षा नामावरील अतूट श्रद्धाच आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अशा किती व्याधींवर आपण मंत्र शिकणार आहोत ? त्यापेक्षा देवाचे एकच नाम हृदयात दृढ करावे. नामावरील श्रद्धाच पुढे आपत्काळात साधकांना संकटातून मुक्त करील.

‘साधनेत अंतर्मुखता का हवी ?’ याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधिकेला केलेले मार्गदर्शन

‘साधनेत अंतर्मुखता का हवी ?’ याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी साधिकेला केलेले मार्गदर्शन

आपल्याला बहिर्मुखता नको, तर अंतर्मुखताच पाहिजे. आपल्या मनात देवाचाच विचार असायला पाहिजे. ‘हा असा का वागतो ?’, असा विचार करायचा नाही.

‘वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोलण्यात अडथळे निर्माण करण्याचे कारण           

‘वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बोलण्यात अडथळे निर्माण करण्याचे कारण           

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे बोलणे बंद झाल्यास ‘समष्टीला मार्गदर्शन मिळणार नाही आणि सनातन धर्माच्या कार्याला खीळ बसेल’, या उद्देशाने वाईट शक्तींनी त्यांचे बोलणे बंद पाडण्यावर लक्ष केंद्रित केले.’