हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदर, महाराष्ट्र राज्य

आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे.

विषय आणि वासना यांपासून दूर नेण्याविषयी श्रीकृष्ण अन् संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे मार्गदर्शन करून साधकांमध्ये वैराग्य निर्माण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘‘साधना म्हणजे तन, मन, धन आणि सर्वस्व यांचा त्याग. त्यागातच आनंद आहे.’’ विषय आणि वासना यांचा त्याग म्हणजेच वैराग्य होय !  त्यामुळे साधकाला सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन आनंद मिळतो. हे साध्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातन संस्थेची स्थापना केली.

मंदिर परिसरात व्यवसाय करण्याची संधी केवळ श्रद्धाळू आणि देवाला मानणार्‍यांनाच द्या ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

मंदिराचा परिसर, यात्रा, उत्सव आणि अन्य ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने अन् वस्तू विक्रीच्या निमित्ताने अहिंदूंच्या माध्यमातून नवे आक्रमण चालू झाले आहे. एकीकडे हिंदूंना संधी न मिळाल्याने ते बेरोजगार रहातात, तर दुसरीकडे मूर्तीपूजेवर विश्वास नसणारे अहिंदु मंदिर परिसरात दुकाने लावतात.

प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत’, अशी प्रार्थना करत, ‘प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे’, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीकृष्‍णाने सांगितलेली विश्‍वकल्‍याणकारी श्रीमद़्‍भगवद़्‍गीता, प.पू. भक्‍तराज महाराज यांनी भजनातून सांगितलेले श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेचे सार आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांसाठी सांगितलेली भगवद़्‍गीता, म्‍हणजे ‘गुरुकृपायोग’ !

धर्मग्रंथ गीतेनुसार साधना करून घेतली ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गातूनी ।
कृतज्ञताभावात राहूया, अशा सच्‍चिदानंद गुरुदेवांच्‍या चरणी ॥

सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले ह्यांच्या उत्तुंग कर्तृत्त्वाची रजतजयंती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ह्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून गेल्या काही वर्षांत अनेकानेक उपक्रम हाती घेतले. त्या असीमित कार्यातील काही उपक्रम पुढे देत आहोत..

Sant Sammelan Solapur Maharashtra : हिंदु राष्ट्र निर्माणासाठी देशभरातील हिंदू आता जागा होत आहे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदुत्वनिष्ठ विचारांनीच भगवा फडकवता येणार आहे. तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये गोमातेची चरबी मिसळण्याचे काम करणारे, तरुणींची जनावरांप्रमाणे कत्तल करणार्‍यांनाही धडा शिकवावा लागणार आहे.

बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

बेदाणा निर्यातीवरील जाचक मूल्यवर्धित करासह अन्य सर्व प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यासमवेत एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

विषयासक्त मन भगवंताच्या नामाने निर्मळ करून आनंद आणि शांती अनुभवूया !

या पूर्वीच्या लेखात आपण व्यक्तीने मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि तिने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता, यांविषयी जाणून घेतले. आता अंतिम भाग पाहूया.

विषयासक्त मन भगवंताच्या नामाने निर्मळ करून आनंद आणि शांती अनुभवूया !

‘व्यक्तीचे मनानुसार वागणे आणि तिचे प्रारब्ध’ यांमुळे तिला सुख-दुःख भोगावे लागते. या लेखात ‘आनंदप्राप्तीसाठी मन निर्मळ करण्याचे महत्त्व आणि व्यक्तीने परमार्थाची कास धरण्याची आवश्यकता’, यांविषयी जाणून घेऊया.