श्रीरामंदिरासाठी अर्पण गोळा करणार्‍या भाजप कार्यकर्त्यांवर विकले गेलेले मुसलमान दगडफेक करतील आणि त्याचा भाजप राजकीय लाभ उठवेल !

असा दावा करून हसन दगडफेक करणार्‍या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे न समजण्याइतकी जनता दूधखुळी नाही !

काँग्रेसशासित राज्यांतील शेतकर्‍यांकडून होणारे आंदोलन कृषी कायद्याविरोधात नाही, तर सीएए, एन्.आर्.सी. आणि श्रीराममंदिराचे दुःख ! – साक्षी महाराज, खासदार, भाजप

उगाच आपला राग शांत करण्यासाठी कृषी कायद्यावरून आरडाओरड केला जाते, अशी टीका भाजपचे येथील खासदार साक्षी महाराज यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनावर केली.

सामाजिक न्याय !

याच देशात मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी, एकपत्नी प्रभु श्रीराम यांनीही राज्य केले आहे. आदर्श राज्यकारभाराचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला आहे. कुठे मर्यादापुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे सध्याचे राजकारणी ? यावरून तरी देशात रामराज्याची अर्थात् हिंदु राष्ट्राची का आवश्यकता आहे, ते लक्षात येते !

ताजमहालमध्ये हिंदु युवा वाहिनीच्या कायर्कर्त्यांनी भगवा फडकावत दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा

सरकारने तेजोमहालया (ताजमहाला) विषयीचे सत्य जनतेसमोर आणल्यास अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. तेजोमहालयाशी हिंदूंच्या श्रद्धा आणि भावना जोडलेल्या असल्याने सरकारने हे सत्य जनतेसमोर आणण्याचे धारिष्ट्य दाखवले पाहिजे !

मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार

मकरसंक्रांतीपासून अयोध्येतील श्रीराममंदिराच्या बांधकामास प्रारंभ होणार आहे. ३ वर्षांत मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ने दिली.

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस सर्व समाजाने हातभार लावावा ! – प.पू. सुंदरगिरी महाराज

अयोध्येत श्रीराम मंदिराची होत असलेली उभारणी सर्व देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशवासियांकडून मंदिर उभारणीस सढळ हाताने साहाय्य केले जात आहे. त्यामुळेच श्रीमंतासोबत गोरगरिबांचा निधी महत्त्वाचा आहे.

श्रीराममंदिर १ सहस्र नव्हे, ३०० ते ४०० वर्षे टिकले तरी पुरे आहे !  – चंपत राय, सरचिटणीस, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट  

यावरून प्राचीन वास्तूशिल्पे आणि मंदिरे, जी सहस्रो वर्षांपासून उभी आहेत, त्यांचे बांधकाम किती श्रेष्ठ होते, हे आपल्या लक्षात येते !  

समाजवादी दिखाऊपणा !

प्रत्येक वेळी हिंदूंच्या देवतांची नावे घेऊन आणि ‘भक्त’पणाचा आव आणून सत्ताकारण करता येत नाही, हे अखिलेश यादव यांनी लक्षात घेऊन श्रीरामाप्रमाणे आदर्श ‘रामराज्य’ आणण्यासाठी अन् श्रीकृष्णाप्रमाणे आदर्श राष्ट्रकारण करण्यासाठी प्रयत्नशील रहावे !

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !

अभिनेते सैफ अली खान यांच्याविरोधात देहली येथे गुन्हा नोंद

विश्‍व हिंदु महासंघाचे देहली प्रदेशाध्यक्ष राजेश तोमर यांनी केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी सैफ अली खान यांनी क्षमायाचना केलेली आहे.