UP Madarsa Board Act : उत्तरप्रदेश मदरसा बोर्ड कायदा घटनाविरोधी !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?

Shivpal Yadav : (म्हणे) ‘कारसेवकांवर वर्ष १९९० मध्ये गोळीबार करणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक होते !’ – मुलायमसिंह यांचे भाऊ शिवपाल यादव

धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?

Rambhakti Was Crime : मुलायम सिंह यादव सरकारच्या काळात रामभक्ती करणे, हा गुन्हा होता !

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

समाजवादी पक्षातील धर्मांध नेते आणि त्‍यांच्‍याविषयी माजी पोलीस अधिकार्‍याने केलेले वर्णन

समाजवादी पक्षाचे तत्‍कालीन सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्‍याकडे ३ दिग्‍गज नेते होते. तिघेही धर्मांध असून उत्तरप्रदेश आणि आसाम येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्‍हणून काम केलेल्‍या प्रकाशसिंंग यांनी अन्‍सारीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.

मुलायम !

मुलायमसिंह समाजवादीपेक्षा ‘कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचा आदेश देणारी व्यक्ती’ म्हणून हिंदूंच्या लेखी त्यांची ओळख असणार, यातही दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडण्याचा आदेश दिल्याविषयी कधीही क्षमायाचना केली नाही, हे लक्षात घ्यायला हवे !

समाजवादी पक्षाचे संस्‍थापक मुलायमसिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांचे १० ऑक्‍टोबर या दिवशी येथील मेदांता रुग्‍णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘युरिन इन्‍फेक्‍शन’मुळे २६ सप्‍टेंबरपासून ते रुग्‍णालयात उपचार घेत होते.

(म्हणे) ‘भगवान श्रीराम हे समाजवादी पक्षाचेही असून आम्हीसुद्धा रामभक्त आहोत !’ – समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव

यादव कुटुंब रामभक्त असते, तर अखिलेश यादव यांचे वडील मुलायमसिंह यादव यांनी मुख्यमंत्रीपदावर असतांना कारसेवकांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह दगड बांधून शरयू नदीत बुडवण्याचा आदेश दिला नसता !