अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.
भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.
भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.
शिवधनुष्य भंग करून सीतेशी स्वयंवर केल्यावर श्रीरामामधील शक्ती जागृत झाली आणि त्याच्याकडून श्रीविष्णूच्या तत्त्व लहरींसहित रामतत्त्वयुक्त अन् सीतामय झालेल्या दैवी शक्तीचे प्रक्षेपण वाढले.
पूर्वी असे सूक्ष्म परीक्षण मी कधी केले नसल्याने माझ्यासाठी हा विषय नवीन होता. गुरूंचा आशीर्वाद असल्याने ही सेवा माझ्याकडून सहजतेने पूर्ण झाली. त्यातून वक्त्यांची गुणवैशिष्ट्ये सूक्ष्मातून अभ्यासण्याच्या एका नवीन पैलूची ओळख परात्पर गुरु डॉक्टरांमुळे झाली.
वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.
अयोध्येत होणार्या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.
तुझेच कीर्तन आणि तुझेच अर्चन ।
तुझेच पूजन नि तुझ्यासाठीच नर्तन ।
सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला (१६.२.२०२४ या दिवशी) ‘रथसप्तमी’ झाली. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते.
‘सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे जीवन सूर्यावर अवलंबून आहे; कारण सूर्य हा तेज (ऊर्जा) आणि प्रकाश हे दोन्ही देतो. माघ शुक्ल सप्तमीला ‘रथसप्तमी’ आहे. या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची प्रतिमा बनवून तिचे पूजन केले जाते. ‘रथसप्तमी’ तिथीचे आध्यात्मिक महत्त्व आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया.
श्री रामललाच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य भू, भुवर् आणि स्वर्ग या लोकांपर्यंत मर्यादित न रहाता महर्लाेकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.