नवग्रहांची उपासना, त्यांचे महत्त्व आणि विविध युगांमध्ये त्यांची उपासना केल्यामुळे होणार्‍या लाभाचे प्रमाण !

कालमहात्म्य आणि प्रारब्ध यांचे प्रमाण आपण पालटू शकत नाही; परंतु उपासकाने चांगली साधना केल्यास त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याची साधना चांगली होते. त्यामुळे त्याला प्रारब्धाला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते आणि श्रीगुरूंच्या कृपेसह त्याला नवग्रहांचीही कृपा प्राप्त होते.

सत्ययुगात श्री विष्णूंनी मत्स्य, कूर्म आणि वराह हे प्राणी रूपांतील अवतार धारण करण्यामागील कार्यकारणभाव

मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विचारलेल्या ‘सत्ययुगात श्री विष्णूंनी मत्स्य, कूर्म आणि वराह या प्राणी रूपांतील अवतार धारण करण्यामागील कार्यकारणभाव’ या संदर्भात ईश्वरी ज्ञान मिळाले.

देवतांच्या नामजपांतील पंचतत्त्वांचे प्रमाण

शिव ( ॐ नमः शिवाय ) – पृथ्वी-५ , आप- ५ , तेज- १०, वायू – १०, आकाश – ७०, ऐकूण – १००

सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना सूक्ष्मातून ज्ञानप्राप्ती करत असतांना येणारे अडथळे आणि त्यांवरील उपाय !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक देऊ शकणे, तर काही प्रश्नांची उत्तरे देऊ न शकणे, यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव या लेखात पाहू

मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये शब्द जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे दुष्परिणाम !

‘कर्सिव (अक्षरे जोडून वळणदार पद्धतीने सलग लिहिणे)’ लिखाणाच्या पद्धतीमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर कोणता परिणाम होतो ?’, यांविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

‘सर्वसाधारणपणे मुले जन्माला आल्यावर रडतात; पण काही मुले जन्मतःच हसरी असतात’, याचे आध्यात्मिक विश्लेषण !

‘मुले जन्माला आल्यावर बहुतेक वेळा रडतात आणि काही मुले जन्मतःच हसरी हसतात. यांची आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यासंदर्भात देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

मानसिक आणि बौद्धिक स्तरांवरील अध्यात्म अन् आध्यात्मिक स्तरावरील अध्यात्म यांतील भेद 

‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुढे जीव मानसिक आणि बौद्धिक स्तर ओलांडून आध्यात्मिक स्तराकडे जात असतो…

मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये अक्षरे जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे होणारे दुष्परिणाम !

‘कुठल्याही लिखाणातून सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. तो व्यक्तीचे मन आणि बुद्धी येथपर्यंत कसा पोचतो ? लिखाण करतांना शब्दांमध्ये अंतर ठेवल्याने कोणते लाभ होतात ?

आध्यात्मिक पातळीनुसार प्रारब्ध कर्म, क्रियमाण कर्म आणि संचित कर्म यांचे प्रमाण 

भक्त प्रल्हादाचे संचित कर्म कठीण असल्यामुळे त्याच्यावर त्याच्या पित्याच्या आज्ञेने एकामागोमाग एक असे संचित प्रारब्धरूपी मृत्यूयोग ओढवत होते. तरीही भक्त प्रल्हाद डगमगला नाही आणि त्याने प्रत्येक वेळी भगवंताचे श्रद्धेने आणि भक्तीने स्मरण करून संचित प्रारब्धावर मात केली.

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या विदेशी साधिकेला वाईट शक्तीने धारण केलेले श्री प्रत्यंगिरादेवीचे मायावी रूप दिसणे

‘२५.५.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘प्रत्यंगिरा याग’ झाला. त्या वेळी मला श्री प्रत्यंगिरादेवीची विविध रूपे दिसली…