नवग्रहांची उपासना, त्यांचे महत्त्व आणि विविध युगांमध्ये त्यांची उपासना केल्यामुळे होणार्या लाभाचे प्रमाण !
कालमहात्म्य आणि प्रारब्ध यांचे प्रमाण आपण पालटू शकत नाही; परंतु उपासकाने चांगली साधना केल्यास त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याची साधना चांगली होते. त्यामुळे त्याला प्रारब्धाला सामोरे जाण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते आणि श्रीगुरूंच्या कृपेसह त्याला नवग्रहांचीही कृपा प्राप्त होते.