सह्याद्री प्रतिष्ठानने दाभोळ बंदरातील तोफांच्या संवर्धनाची केली मागणी

अशी मागणी प्रशासनाकडे का करावी लागते ? खरेतर प्रशासनानेच अशा ऐतिहासिक वस्तूंचे जतन करायला हवे !

‘व्हॅलेंटाईन डे’ च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा !

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कृप्रथा भारतातही चालू आहे. या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद आणि अनैतिकतेच्या गर्तेत ओढली जात आहे.

देवरुख येथील तरुणाची २ लाख रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक !

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक झाल्याची तक्रार  अलोक प्रमोद नलावडे याने केली आहे.

दापोली (रत्नागिरी) : नगरसेवक चिपळूणकर यांच्याकडून २ ठिकाणांहून केले जात आहे मतदान !

प्रशासनाकडे अशी तक्रार का करावी लागते ? खरे तर निवडणूक आयोगानेच एकच नाव दोन्ही मतदारसंघात असल्याविषयी गुन्हा नोंदवायला हवा होता. लोकप्रतिनिधींनीही स्वत:हून एका मतदारसंघातील नाव काढणे अपेक्षित !

राजापूर पत्रकार संघाच्या वतीने पोलिसांना निवेदन

या घटनेचा आम्ही सर्व पत्रकार राजापूर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करत आहोत. या अपघात प्रकरणी थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांची सखोल चौकशी करून दोषी आरोपीच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी आणि वारीशे कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.

येत्‍या अधिवेशनात ‘लव्‍ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतरबंदी’ कायदे पारित करावेत !

हिंदु जनजागृती समितीकडून रत्नागिरी जिल्‍ह्यातील आमदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

पत्रकारावरील आक्रमण !

या घटनेवरून आणखी एक गोष्‍ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्‍हणजे समाजाची विरोध पचवण्‍याची शक्‍ती न्‍यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्‍या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते.

स्वतंत्र ‘आंबा बोर्डा’साठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान ! – उद्योगमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतेच महत्त्वाच्या ४ बैठका झाल्या. त्यात आंबा बागायतदारांसाठी ‘स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना’ करण्याचा पहिला ठोस निर्णय घेण्यात आला.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही ! – पालकमंत्री उदय सामंत

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले असून जो कुणी आहे, तो रिफायनरी समर्थक असूदे किंवा रिफायनरी समर्थक नसूदे, योग्य तो न्याय दिला जाईल.

रत्नागिरी : लाल आणि निळ्या पूररेषेवर ८ दिवसांत बैठक घेऊन ठोस निर्णय घेऊ ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या रेषांमुळे चिपळूणचा मोठा नागरी वस्तीचा भाग बाधित झाल्याने या रेषा रहित करण्याची मागणी केली जात आहे.