भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात साहाय्य करावे ! – बलुची संघटनांचे आवाहन

बलोच नॅशनल मूव्हमेंटच्या ब्रिटनमधील शाखेने आणि तिच्याशी संबंधित संघटनांनी पाकमध्ये बलुच लोकांवरील अत्याचारांविरुद्ध आवाज उठवण्याची भारत सरकारकडे मागणी केली आहे. या संघटनांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात साहाय्य करण्याचेही आवाहन केले आहे.

डिचोली येथील श्री शांतादुर्गादेवीचा ‘नवा सोमवार’ उत्सव

संपूर्ण विश्‍वाला ताप देणार्‍या असुरांचा नाश केल्यानंतर दैत्यांच्या नाशार्थ मारक रूप धारण केलेल्या श्री शांतादुर्गादेवीने गोमंतकात येऊन शांत, तारक रूप धारण केले. तेव्हापासून तिला श्री शांतादुर्गा असे संबोधण्यात येऊ लागले.

श्रीलंकेपासून शिका, तर चीनपासून सावध रहा ! – भारताची नेपाळला चेतावणी  

नेपाळनेच नाही, तर भारतानेही सावध रहाण्याची आवश्यकता आहे ! तसे न राहिल्यानेच चीनने पेंगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली आहे, ही वस्तूस्थिती आहे !

‘बिग बॉस’मधून मनोरंजन नाही, तर केवळ मानसिक त्रास होतो  ! – अभिनेत्री शमिता शेट्टी  

असे कार्यक्रम भारतात प्रसारित होतात आणि कोट्यवधी लोक ते पहातात; मात्र  काही ठरावीक समाजप्रेमी वगळले, तर कुणीही त्याचा विरोध करत नाही, हे भारतियांना लज्जास्पद !

समाजाला सत्य देण्याचा प्रयत्न पत्रकारितेतून व्हायला हवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

‘टी.आर्.पी.’च्या नावाखाली वाटेल, ते दाखवले जाते. ते बंद व्हायला हवे. तसे होता कामा नये. सध्या वृत्तवाहिन्यांची जी स्पर्धा चालू आहे, त्या जीवघेण्या स्पर्धेत न उतरता जे सत्य आहे, ते समाजाला देण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

६० वर्षांच्या महाराष्ट्रात ही परिस्थिती बघायला मिळते ! – नीलेश राणे, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी १२ डिसेंबर या दिवशी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला होता.

नव्या संसद भवनाच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

येत्या १० डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या नव्या संसद भवनाच्या बांधकामालाच सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे; मात्र भूमीपूजन करण्यास कोणतीही अडचण नाही, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

(साम्सा)’ने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’साठी सेवा करतांना आधुनिक वैद्य श्रिया साहा यांना शिकायला मिळालेली सूत्रे, ‘वेबिनार’च्या आयोजनाची सेवा करतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा यांविषयी दोन भाग प्रसिद्ध करण्यात आले. या लेखाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहोत.

‘साम्सा’च्या वतीने आयोजित केलेल्या ‘वेबिनार’च्या आयोजिका आधुनिक वैद्या श्रिया साहा यांना ही सेवा करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पहिल्या भागात ‘तणावपूर्ण जीवनात मनःशांतीचा शोध’ या विषयावरील ‘वेबिनार’च्या आयोजिकेला जाणवलेली सूत्रे आणि अनुभूती पहिल्या, आज पुढील भाग पाहूया . . .

३० सहस्र रोहिंग्यांची मतदार सूचीमध्ये नोंद होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का ? – असदुद्दीन ओवैसी यांचे तेजस्वी सूर्या यांना प्रत्युत्तर

जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे.