प्रत्येक वेळी हिंदूंच्या सहिष्णुतेची परीक्षा कशाला ? सुदैवाने हिंदूंनी कायदा मोडला नाही!

‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले !

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

(म्हणे) ‘गोरक्षकांना लाथ मारून कारागृहात टाका !’ – प्रियांक खर्गे, कर्नाटक

यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे उघड होते. हिंदु संघटित नसल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे हिंदूंचा सातत्याने उपहास करण्याचे धारिष्ट्य होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा अर्थ आहे देशाला नरकात पाठवणे !’ – शिवानंद तिवारी, राष्ट्रीय जनता दल

‘इस्लामी राष्ट्र म्हणजे स्वर्ग’ असे तिवारी यांना म्हणायचे आहे का ? ते भारताला इस्लामी देश बनवण्याच्या आतंकवाद्यांच्या ध्येयाविषयी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची दिशा भारतविरोधी शक्तींनी निश्चित केली आहे !- चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

शबरीमला मंदिरामध्ये स्त्रियांच्या प्रवेशासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सूत्र उपस्थित केले जाते; मात्र अन्य धर्मियांच्या विषयी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले मूग गिळून गप्प रहातात.

गोवा : छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक

यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो ! हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

(म्हणे) ‘श्रीरामचरितमानस’ हे मशिदीमध्ये लिहिण्यात आले होते !’ – राष्ट्रीय जनता दलाचे आमदार रीतलाल यादव

यादव अन्य धर्मियांचा धर्मग्रंथ मंदिरात लिहिण्यात आला होता, असे म्हणण्याचे धाडस करू शकणार नाहीत; कारण त्याचे परिणाम काय होतील, हे त्यांना ठाऊक आहे !

(म्हणे) ‘पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीचे काम सरकारचे नव्हे !’ – काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन

हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?

(म्हणे) ‘मनुवाद्यांना भुईसपाट केले पाहिजे !’ – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

शिखांच्या विरोधात दंगली घडवणारे, धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीच्या काळात हिंदूंना वार्‍यावर सोडणारे आणि विविध घोटाळे करणार्‍या काँग्रेसवाल्यांना भुईसपाट करण्याची कुणी मागणी केल्यास चूक ते काय ?