विश्‍वामित्र ऋषींविषयी अश्‍लाघ्य विधान केल्याच्या प्रकरणी सरवर चिश्ती यांच्याकडून क्षमायाचना !

हिंदूंच्या ऋषि-मुनींविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे; मात्र राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्यामुळे तेथील धर्मांधांचे फावले आहे, हेच खरे !  

(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

(म्हणे) ‘इंशाअल्लाह, हिंदुस्थान लवकरच इस्लामी प्रजासत्ताक बनणार !’ – पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शनवारी

येणार्‍या काळात पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसले जाऊन अखंड भारत स्थापित होईल ! हीच भगवंताची वास्तविक इच्छा आहे, हे पाकने लक्षात ठेवावे !

शरद पवार यांचा हिंदुद्वेष !

‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !

कधी कधी वाटते औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार ! – नीलेश राणे, भाजप

एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. त्यावर नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.

(म्हणे) ‘केरळमध्ये चर्चवर आक्रमण करणार्‍यांमागे विशिष्ट विचारधारा !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !

कर्नाटकात काँग्रेसच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपचा मोर्चा

गोवंशियांच्या हत्येचे केले होते समर्थन

(म्हणे) ‘वैज्ञानिक शोध पुराणांमध्येच लिहून ठेवल्याचे म्हणणार्‍यांशी कसा संवाद साधणार ?’ – हिंदुद्वेषी अभिनेते नसीरुद्दीन शाह

ज्या क्षेत्रातले आपल्याला ज्ञान नाही, त्या क्षेत्राविषयी आपले अज्ञान तरी प्रदर्शित करू नये, हा साधा नियमही न पाळणारे असे हिंदुद्वेषी स्वतःचे हासेच करून घेत आहेत !

बांगलादेशमध्ये हिंदूंच्या नरसंहाराची चेतावणी !

अशा प्रकारे मिथ्या आरोप करून हिंदूंना लक्ष्य करणार्‍या धर्मांधांवर बांगलादेश सरकारने कठोर कारवाई करावी, यासाठी भारत सरकारने बांगलादेशवर दबाव आणला पाहिजे !

(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष समाजातील मुसलमान द्वेषाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे !’ – अभिनेते नसीरूद्दीन शाह

इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ?