कासरगोड (केरळ) येथे मुस्लिम लीगच्या मोर्च्यामध्ये हिंदूंना जिवंत जाळण्याच्या धमक्या !
या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !
या घटनेविषयी देशातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, एम्.आय.एम्., माकप आदी राजकीय पक्ष यांनी मौन बागळले आहे, हे लक्षात घ्या !
मणीपूरमधील घटनेवर बोलणारे राजकीय पक्ष बरेलीच्या घटनेविषयी का बोलत नाहीत ? येथे मार खाणारे हिंदू आणि मारणारे मुसलमान असल्यामुळेच ते गप्प आहेत. जर याउलट घटना घडली असती, तर हे राजकीय पक्ष तुटून पडले असते !
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांची गरळओक !
दिग्विजय सिंह यांचा संघद्वेष नवा नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसवाले हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपकीर्त करतात. अशांचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हिंदूंनी पावले उचलावीत !
‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?
कर्नाटकातील ज्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला मतदान केले, त्यांना हे विधान मान्य आहे का ? मुसलमान मंत्री कधी ‘भगवान शंकर, विष्णु आदी हिंदूंच्या देवतांच्या कृपेने सरकार सत्तेवर आले’, असे म्हणेल का ?
‘आदिपुरुष’ चित्रपटावरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्मात्यांना फटकारले !
स्वतःला नास्तिकतावादी मानणार्या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?
यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये किती हिंदुद्वेष भिनला आहे, हे उघड होते. हिंदु संघटित नसल्यामुळेच काँग्रेसच्या नेत्यांचे हिंदूंचा सातत्याने उपहास करण्याचे धारिष्ट्य होते ! हे चित्र पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !
‘इस्लामी राष्ट्र म्हणजे स्वर्ग’ असे तिवारी यांना म्हणायचे आहे का ? ते भारताला इस्लामी देश बनवण्याच्या आतंकवाद्यांच्या ध्येयाविषयी कधी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !