‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. भारतातील परकीय सत्तेच्या विरोधातील हा पहिला लढा आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुकोरिना कुतिन्हो यांनी केले.’ ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करणार्या कुंकळ्ळी गावातील १६ पुढार्यांना १५ जुलै १५८३ या दिवशी पोर्तुगिजांनी विश्वासघाताने ठार मारले होते.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ५९ वर्षांनंतर अशी मागणी करावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
नूतन लेख
- मुसलमानबहुल भागांत अल्पसंख्य हिंदूंची स्थिती ! हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांक धर्मांध मुसलमान उद्दाम झाले आहेत. त्यांना सरकार कधी धडा शिकवणार ?
- धर्मांधांच्या ‘इकोसिस्टम’मध्ये (यंत्रणेमध्ये) असणार्या बिनसरकारी संस्थांचा निधी बंद केला पाहिजे !
- Archaeologist KK Mohammad Appeal To Muslims : मुसलमानांनी काशी आणि मथुरा हिंदूंच्या नियंत्रणात द्यावे ! – पुरातत्वशास्त्रज्ञ के.के. महंमद
- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित वारकरी संप्रदाय संमेलन !
- गुन्हेगार ‘मुद्दाम’ कृत्य करतो, हे पोलिसांना कळत कसे नाही ? कुणी अपघात घडवण्याचे कृत्य कधी चुकून करील का ?
- विठ्ठलवाडी (जिल्हा ठाणे) येथे नशेखोराचे महिला पोलीस कर्मचार्यावर ब्लेडने आक्रमण !