
‘गोव्याच्या कुंकळ्ळीवासियांनी ४३७ वर्षांपूर्वी कुंकळ्ळी येथे पोर्तुगीज सत्तेला आव्हान दिले. कुंकळ्ळी येथील विरांनी स्वराज्यासाठी लढा दिल्याच्या कृतीचा कुंकळ्ळीवासियांना अभिमान आहे. भारतातील परकीय सत्तेच्या विरोधातील हा पहिला लढा आहे. १६ महानायकांच्या हौतात्म्याचा इतिहास जगापुढे येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कुंकळ्ळी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुकोरिना कुतिन्हो यांनी केले.’ ख्रिस्ती धर्म गोमंतकीय हिंदूंवर लादण्याच्या पोर्तुगिजांच्या प्रयत्नांना कडाडून विरोध करणार्या कुंकळ्ळी गावातील १६ पुढार्यांना १५ जुलै १५८३ या दिवशी पोर्तुगिजांनी विश्वासघाताने ठार मारले होते.’
भारताचा उद्धार होण्यासाठी…
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
वीर सावरकर उवाच