हिंदु जनमानसाची ‘जशास तसे’ उत्तर देण्याची मानसिकता

मधल्या कालखंडातील आक्रमणाचा काळ सोडला, तर विश्व शांती आणि कल्याणाचा विचार सांगणारा हिंदू विजिगीषू होता. स्वातंत्र्यानंतर तुष्टीकरण नीतीमुळे बचावात्मक असलेला समाज आता सजग आणि योग्य ठिकाणी प्रतिकारात्मक भूमिकेत उभा रहात आहे.

बेंगळुरू येथे धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केलेल्या हिंदु तरुणावरच गुन्हा नोंद !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय होणार ?

पुणे येथे धर्मांधांनी केलेल्या मारहाणीमध्ये हिंदु महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू !

हिंदूबहुल देशांत धर्मांधांचा वाढता उद्दामपणा जाणा ! जाणीवपूर्वक केलेल्या मारहाणीमागची धर्मांधांची द्वेषपूर्ण मानसिकता ही धोक्याची घंटा ! या धर्मांधांवर बालहत्येचा गुन्हा नोंद करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे !

चंपकधाम स्वामी देवस्थानच्या जत्रेत अन्य धर्मियांना व्यापार करण्यास अनुमती देऊ नये !

एप्रिल मासात या देवस्थानचा जत्रा महोत्सव होणार आहे. देवावर श्रद्धा नसणार्‍या अन्य समुदायाचे आणि नास्तिक लोक हे देवस्थानाच्या प्रांगणात, परिसरात मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोचेल, अशा रितीने व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्पॅनिश महिलेवर भारतात झालेल्या अत्याचाराला प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेली अवास्तव प्रसिद्धी हे एक षड्यंत्र

भारताच्या विरोधात रचले जाणारे आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात हिंदु राष्ट्र हवे !

धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या बैठकीत निर्धार !

शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…

Bappanadu Temple : जत्रेच्या वेळी अन्य धर्मीय व्यापार्‍यांना व्यवसाय करण्यास अनुमती न देण्याची मागणी

मंदिराच्या १५० मीटर क्षेत्रात अन्य धर्मीय व्यापार्‍यांना संधी देऊ नये आणि मंदिराच्या आवारात हिंदूंनीच व्यापार करावा, असे यात निवेदन म्हटले आहे.

वफ्फबोर्ड – भारताची भूमी गिळंकृत करणारे मंडळ !

वक्फने बळकावलेल्या भूमीविरुद्ध हिंदूंना कोणत्याही न्यायालयात जाता न येणे !

हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.

धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र !

‘१३०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी जो त्याग केला होता, तो गेल्या ७६ वर्षांत पूर्णत: नष्ट झाला आहे.