
छत्रपती संभाजीनगर – मी जर उभा राहिलो असतो, तर हिंदूंचे मतविभाजन झाले असते. ‘एम्.आय.एम्.’चा उमेदवार निवडून आला असता. वर्ष २०१४ ची पुनरावृत्ती झाली असती, असा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी २८ ऑक्टोबर या दिवशी त्यांची उमेदवारी पक्षाला परत केली. त्यानंतर अवघ्या दोनच घंट्यांत मातोश्रीवरून चक्रे फिरली आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी वर्ष २०१४ सारखी स्थिती आता राहिली नाही, वर्ष २०२४ मध्ये मुसलमान केवळ ‘एम्.आय.एम्.’लाच मत देत नाही, तर शिवसेनेलाही मतदान करतात, असा दावा पत्रकार परिषदेत केला.
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध