काँग्रेसला मते देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘मी मुसलमानांवर अन्याय होऊ देणार नाही. मी मुसलमानांना देशाच्या संपत्तीचे वाटप करत आहे’, असे विधान राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हुब्बळ्ळी येथील मुसलमानांच्या संमेलनात केले.

हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

राजकारणाविषयी असलेली उदासीनता ही हिंदूंमध्ये सामान्य आहे. यातून महाभारताच्या काळात अगदी अर्जुनसुद्धा सुटलेला नाही. युद्धाच्या ऐन मोक्यावर अर्जुन त्याच्या हातातील शस्त्रे खाली ठेवणार होता. त्याला वाटले की, राजकारण हे अप्रासंगिक आहे. त्याच्या मनात याविषयी भ्रम निर्माण झाला.

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी ! – श्रेथा थाविसिनी, थायलंडचे पंतप्रधान

हिंदु धर्माची महानता थायलंडच्या पंतप्रधानांना कळते; मात्र भारतातील ढोंगी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी यांना कळत नाही, ही वस्तूस्थिती आहे !

हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय ! – दिव्‍या नागपाल, हिंदुत्‍वनिष्‍ठ

‘शांतीप्रिय संतांना काही झाले, तरी त्‍यामुळे कुणी प्रभावित होत नाही; कारण आज समाजावर अभिनेत्‍यांचा प्रभाव आहे. हिंदु संतांवर आघात करणे, हे ख्रिस्‍ती मिशनर्‍यांचे ध्‍येय आहे.