हिंदी राष्ट्रवादाचा प्रचार करतांना श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवून हिंदु धर्माचा प्रचार करणारे लोकेषणाशून्य नेते बिपीनचंद्र पाल !
आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !
आज देशभक्त बिपीनचंद्र पाल यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विन्रम अभिवादन !
आज १० मे या दिवशी १८५७ च्या लढ्याला प्रारंभ झाला. त्या निमित्ताने…
सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान प्रतिदिन सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील, याविषयी आदेश काढण्याकरता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील
ज्या कोठडीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आले होते आणि त्यांनी सश्रम कारावास भोगला होता, तेथे भेट देऊन प्रार्थना करण्याचा मला सन्मान वाटतो.
मद्यविक्रीचे केंद्र विरोधानंतर बंद करण्यात आले. त्यामुळे ते चालू कसे झाले ? आणि त्याविषयी प्रशासनाला ठाऊक नव्हते कि दुर्लक्ष केले गेले ? हे जनतेला समजले पाहिजे !
आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.
आग्वाद किल्ल्याला देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात; मात्र अशा ‘ऐतिहासिक किल्ल्यावर मद्याची विक्री करणार्या दुकानाला शासनाने अनुज्ञप्ती कशी दिली ?’
नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे.
‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.
आपल्या भारत देशात ३ प्रकारचे लोक रहातात. पहिले देश घडवणारे, दुसरे बघ्याची भूमिका घेणारे आणि तिसरे देशाचे तुकडे करू पहाणारे. या सर्वांमध्ये बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत.