पुणे येथील मराठी मुलीने पालटायला लावला अमेरिकन शाळेच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवरायांचा इतिहास !

बाणेर येथील श्री. अतुल आवटे यांची पुतणी, त्रिशा आवटे ही अमेरिकेतील ‘मॅडिसन स्टेट’मधील ‘वेस्ट हायस्कूल’मध्ये ११ वीमध्ये शिकते. एकदा त्यांच्या इतिहासाच्या पुस्तकात औरंगजेबावर असलेला एक धडा वर्गामध्ये शिकवला जात होता. 

WB Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथे आदिनाथ मंदिर पाडून बांधण्यात आली आहे आदिना मशीद !

देशातील हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी बांधण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा हिंदूंना मिळण्यासाठी आता केंद्र सरकारनेच कायदा करणे आवश्यक झाले आहे !

Dhar Bhojshala Case : धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

हिंदु पक्षाने वर्ष १९०२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे वैज्ञानिक पद्धतीने अन्वेषण करण्याची केली आहे मागणी !

छत्रपती शिवाजी महाराज, मुसलमान सैनिक आणि सर्वधर्मसमभाव !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ‘सर्वधर्मसमभावा’चे लोढणे कधीच गळ्यात बांधून घेतले नाही, हे त्यांच्या चरित्रावरून सहज लक्षात येते.

गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन !

शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?

Anti-Hindu Irfan Habib : (म्हणे) ‘पूजा स्थळ कायद्यामुळे काशी आणि मथुरा येथील मशिदी तशाच ठेवाव्या लागतील !’ – हिंदुद्वेषी इतिहासकार इरफान हबीब

इरफान हबीब, रोमिला थापर, आर्.एस्.शर्मा यांच्यासारख्या हिंदुद्वेषी आणि साम्यवादी इतिहासकारांनी भारताची वैचारिकदृष्ट्या हानी केली. अशा वैचारिक आतंकवाद्यांवर आता कारवाई होणे आवश्यक !

Hindus Baghpat Lakshagriha : बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच !

न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

NCERT Removed Brahmins Lesson : ‘पुरोहितांनी शूद्र आणि महिला यांना वेदांचे ज्ञान मिळू दिले नाही’, असा उल्लेख असणारा धडा एन्.सी.ई.आर्.टी.ने हटवला !

हिंदु धर्माची अपकीर्ती करणारा धडा वगळण्यास एन्.सी.ई.आर्.टी.ला भाग पाडणारे विवेक पांडे यांचे अभिनंदन !

कायद्याच्या पुस्तकांना आग लावून टाका ! – मौलाना अरशद मदनी (Gyanvapi Case)

एकीकडे म्हणायचे की, कायद्याच्या पुस्तकांना आग लावा, तर दुसरीकडे मुसलमानांच्या सोयीचा असलेल्या कायद्याचा धाक दाखवून ‘दंगली चालू होतील’, अशी चिथावणी द्यायची. पोलिसांनी अशांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे !

Swami Jitendranand Saraswati : जोपर्यंत हिंदूंना ज्ञानवापी मिळत नाही, तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही ! – स्वामी जितेंद्रानंद सरस्वती

आतापासून ते दिवसाला केवळ सव्वा लीटर दुधाचे सेवन करणार आहेत.