गडकोटांवरील अतिक्रमण काढण्यासाठी जानेवारी महिन्यात काढलेल्या परिपत्रकावर ५ महिन्यांनंतरही कोणतीच कारवाई नाही !
यातून सरकारच्या आदेशावर अशा प्रकारे निष्क्रीय असलेले प्रशासन जनतेची कामे कशी करत असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. संबंधित गलथान कारभार करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांवर कारवाई हवी !