सोनवडी (दौंड) येथून १६ गायींची सुटका; ५ धर्मांधांविरोधात गुन्हा नोंद !

पोलिसांकडून नोंदवलेल्या गुन्ह्यांचे योग्य अन्वेषण, तसेच कडक कारवाई होत नसल्याने गोहत्या वाढत आहेत, हे पोलिसांनी लक्षात घ्यावे

महाकुंभक्षेत्रातील धर्मसंसदेत श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्याची गर्जना !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवून हिंदूंच्यात चेतना जागृत करावी, देशातील रस्त्यांच्या वाटेत मशीद, क्रबस्तान, मदरशांचे झालेले अतिक्रमण सरकारने त्वरित काढावे, संपूर्ण भारतात गोहत्यांवर प्रतिबंध घालून इस्लामी वक्फ बोर्डाला पूर्णतः रहित करावे, अशी गर्जना येथे पार पडलेल्या ‘धर्मसंसदे’त करण्यात आली.

श्रीरामपूर येथून ३ लाख रुपयांचे गोमांस जप्त !

गोवंशांची कत्तल करण्यास बंदी असतांना धर्मांध उघडपणे गोवंशांची कत्तल करतात. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

‘कसाईमुक्‍त बाजार’ संकल्‍पना राबवा ! – मिलिंद एकबोटे

श्रीक्षेत्र औंध या धर्मक्षेत्राची देवता ही महाराष्‍ट्रातील असंख्‍य कुटुंबांची कुलदेवता आहे; परंतु या ठिकाणी जनावरांच्‍या बाजारात पवित्र गोमाता पशूवधगृहासाठी खरेदी करण्‍यात येते. दुर्दैवाने हा प्रकार यात्रेच्‍या कालावधीत घडतो, हे अत्‍यंत क्‍लेशदायक आहे.

(यवतमाळ) येथील २ धर्मांध बिर्याणीचालकांवर गुन्‍हा नोंद करून अटक !

गोवंश हत्‍याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्‍यानेच धर्मांधांकडून गोवंशियांच्‍या हत्‍या केला जातात. धर्मांधांना पोलिसांचा वचक उरला नसल्‍याचे यावरून लक्षात येते !

औरवाड (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील गोहत्‍या बंद करा !

औरवाड येथील गोहत्‍या बंद करण्‍याची मागणी हिंदुत्‍वनिष्‍ठांना का करावी लागते ? प्रशासन स्‍वत:हून लक्ष का देत नाही ?

Raipur Cow Slaughters Arrest : रायपूर (छत्तीसगड) येथे गोहत्या केल्याच्या प्रकरणी ८ मुसलमानांना अटक !

राज्यात गोहत्याविरोधी कायदा असतांना तेथे गोहत्या होते, याचा अर्थ मुसलमानांना त्या कायद्याचा भय नाही, असाच होतो ! या कायद्याची कठोर कार्यवाही करून गोहत्या करणार्‍यांना शिक्षा झाली, तरच त्यांच्यावर वचक बसेल !

नेवासा येथील अवैध पशूवधगृहावर कारवाई !

शहरातील शेंडे गल्ली भरावजवळील काटवनामध्ये कत्तल (वध) करण्यासाठी आणलेल्या १७ गायी, ६ गोवंशीय कालवडी आणि ४ गोवंशीय गोर्‍हे यांची सुटका करण्यात आली.

Prayagraj Kumbh Parva 2025 : ज्योतिर्मठाच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन !

हिमालयमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे.

प्रशासकीय अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारामुळे उत्तरप्रदेशात प्रतिदिन ५० सहस्र गायींच्या हत्या होत आहेत !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर ठेवावे, असेच गोप्रेमींना वाटते !