श्रीभूमी (आसाम) येथे मंदिराच्या दानपेटीवर गायीचे कापलेले डोके सापडले !
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
आसाममध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
‘होळीच्या दिवशी धर्मांधांनी उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील जंगलात गायीसह २ वासरांची हत्या केली. त्याचा सुगावा लागल्यानंतर आसपासच्या गावातील हिंदू संतप्त झाले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हे नोंदवले.
बकरी ईदला गोहत्या केली जाणार असल्याचा हिंदु संघटनांचा आरोप
राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या वाढत्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या नव्या शासन परिपत्रकाची तातडीने आणि काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निवेदन स्वीकारले.
असे आदेश का द्यावे लागतात ? प्रशासन स्वत:हून कारवाई केव्हा करणार ?
बकरी ईदनिमित्त गृहसंकुलांमध्ये बकर्या आणून त्यांना कापले जाते. या वेळी रक्तमिश्रित पाणी आजूबाजूच्या परिसरात फेकले जाते. त्यामुळे रोगराई पसरते. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा.
मुसलमानांचे ‘नाक’ दाबल्यानंतर आता त्यांचे ‘तोंड’ अशा प्रकारे उघडू लागले आहे ! आता सरकारने या मागणीवर विचार करून निर्णय घ्यावा, असेच हिंदूंना वाटते !
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात प्रतिवर्षी होणारी अवैध गोवंश वाहतूक आणि गोहत्या या वर्षी रोखण्यात यावी, या मागणीसाठी भोर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
पोलिसांना असे सांगावे लागते ? पोलीस स्वत:हून कृती केव्हा करणार ?
हिंदु जनजागृती समितीच्या फोंडा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्रांहून अधिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !