Islamists Plan Cow Slaughter : बांगलादेशात बंगाली नववर्षानिमित्त १०० गायींची हत्या करण्याची जिहादी मुसलमानांची धमकी !

दारूड्याला दारू पिण्यासाठी कारण लागत नाही, तसेच जिहादी मुसलमानांना गोहत्या करण्यासाठी कारण लागत नाही. त्यातही हिंदूंना डिवचण्यासाठी सणांच्या वेळी ते जाणीवपूर्वक गोहत्या करतात. तेच या धमकीतून पुन्हा दिसून येत आहे !

नागपूर येथे गायीच्या मांसाने भरलेली १० पोती सापडली !

हिंदूबहुल पक्षाच्या सत्ताकाळात गोमातेचा अवमान होणे अपेक्षितच नाही ! सरकारने अशा घटनांना वेळीच आवर घालून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करायला हवी !

पुणे येथे गोरक्षकावर कसायांकडून प्राणघातक आक्रमण !

गोवंशहत्‍या प्रतिबंध कायदा करून अनेक वर्षे झाली आहेत, तरी सरकार गोहत्‍या, गोतस्‍करी आणि अवैध पशूवधगृहे यांना प्रतिबंध कधी करणार आहे ?

एरंडोल (जळगाव) येथील पशूवधगृह तात्काळ उद्ध्वस्त करा !

एरंडोल येथे १३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी दुपारी अंजनी नदीच्या काठी असलेल्या जुन्या पशूवधगृहात गोवंश, तसेच म्हैस या जनावरांचे कत्तल केलेले अंदाजे १५ किलो मांस, अवशेष आणि शिंगे सापडली. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय : कर्नाटकामध्ये गोरक्षण ?

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्वपक्षाच्या नेत्याला वार्‍यावर सोडणारी काँग्रेस हिंदूंचे हित काय साधणार !

२५ गोवंशियांची मुक्तता, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असताना गोवंशियांची तस्करी होणे, हे पोलिसांचा धाक संपल्याचेच दर्शवते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गोमांस विक्री करणार्‍या धर्मांधांवर गुन्‍हा नोंद !; ‘कामाची संधी’ विज्ञापन देऊन फसवणूक…

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना होणार्‍या गोहत्‍या रोखण्‍यासाठी कायद्याचे भय निर्माण होईल, अशी कारवाई आवश्‍यक !

फलटण (सातारा) येथे ३ म्‍हशींची कत्तलीपासून मुक्‍तता !

बजरंग दल फलटण आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघाची संयुक्‍त कारवाई !

Satish Kumar, Gauraksha Dal : हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी !

भारतात हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍यांमध्ये सनातन संस्था अग्रणी संस्था होती. आज तीच मागणी प्रत्येक सनातनी हिंदूच्या मुखावर आहे. प्रत्येक जागरूक हिंदूला ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, असे वाटत आहे.

उल्हासनगर येथे ८२ किलोचे २२ सहस्र ९६० रुपयांचे गोमांस जप्त !

गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम आहे !