वेंगुर्ला शहरातील एका ७/१२ वरील कायम कुळाचे नाव परस्पर काढले !
मनमानी कारभार करणार्या तलाठी कार्यालयातील कर्मचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
मनमानी कारभार करणार्या तलाठी कार्यालयातील कर्मचार्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
सर्व भ्रष्टाचारी संघटित असल्याने त्यांच्यावर केवळ राजकीय सूडापोटीच कधीतरी कारवाई होते ! देशातील भ्रष्टाचार खरोखरीच मुळासह नष्ट करायचा असेल, तर धर्माचरणी लोकप्रतिनिधीच हवेत !
माझ्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई ! – खासदार संजय राऊत, शिवसेना
पंचायत समिती स्तरावरही आता कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो, यावरून भ्रष्टाचार किती फोफावला आहे, ते दिसून येते !
इतकी रक्कम गोळा करेपर्यंत राज्यातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना याकडे दुर्लक्ष करण्याचा आदेश देण्यात आला होता ?
सर्वाेच्च न्यायालयाने ‘ईडी’च्या अधिकारांवर मोहोर उमटवून त्यांच्या धडक कारवाईचा मार्ग केवळ प्रशस्तच केला असे नाही, तर त्यास भक्कम बळही दिले आहे. या निकालामुळे ‘ईडी’ला आता कुणाचीही भीडभाड न बाळगता जनतेचा पैसा लाटणार्यांना बेधडकपणे कारागृहात डांबणे सहज शक्य होणार आहे.
शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.
शिक्षकांच्या भरती घोटाळ्याचे प्रकरण
चॅटर्जी यांच्या जवळच्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रुपये जप्त !
अवैध वाळू, खाण, माती उत्खनन माफियांची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !