गंगेचे पाणी नव्हे अमृत !
शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.
शुद्धता, रोगनाशक क्षमता, पापमुक्ती, सर्वव्यापी प्रभाव यांचे अन्योन्य प्रतीक, म्हणजे गंगाजल होय. उगाच तिला माता किंवा मैया म्हटले जात नाही.
गंगा मूळची दूषित नाही आणि तिच्यात जे जे म्हणून दूषित करणारे येते ते ती पचवते; म्हणून ती महान अन् तिच्यावर दूषित वचने बोलणारे हे ‘लहानसहान’; पण यानिमित्ताने तिची शब्दपूजा बांधता येते, हेही नसे थोडके !
‘गंगेच्या पाण्याला एवढे महत्त्व असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे कधी खराब होत नाही आणि यात आळ्या किंवा किडे होत नाहीत यांविषयी ३५० वर्षांपूर्वी ताव्हर्निये याने सांगणे हे फारच आश्चर्यजनक आहे;
व्यक्ती गंगामातेची आरती भावपूर्ण करत असल्याने गंगामातेच्या तत्त्वाच्या लहरी गंगानदीत प्रवाहित होतात. गंगामातेची आरती भावपूर्ण केल्यास वातावरणात त्रासदायक स्पंदने न रहाता चैतन्य प्रवाहित होते.
गंगानदीचे पाणी अशुद्ध असल्याचा खोटा अहवाल सादर करण्यामागे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दुष्ट हेतू होता का, याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
गंगा नदीचे पाणी केवळ अंघोळीसाठीच योग्य नाही, तर ते पिण्याइतकेच शुद्धही आहे. ज्याला थोडीशी जरी शंका असेल, त्याने प्रयोगशाळेत त्याची चाचणी करून समाधानी व्हावे, असे आवाहन शास्त्रज्ञ (पद्मश्री) डॉ. अजय कुमार सोनकर यांनी केले आहे.
. . . यामुळेच लाखो लोक गंगेत स्नान करूनही आजवर कुंभमेळ्यात कोणताही साथीचा रोग पसरलेला दिसत नाही ! हे एक प्रत्यक्ष अनुभवलेले गंगाजलाचे अद्भुत वैज्ञानिक सत्य आहे !
‘टोटल डिजॉल्व्ह सॉलिड्स’ (टी.डि.एस्.), म्हणजे पाण्यातील क्षार मोजण्याचे प्रमाण. ‘टी.डि.एस्. मीटर’ नावाच्या छोट्याशा यंत्राने ते मोजता येतात. पिण्याच्या पाण्याविषयी बोलायचे झाले, तर साधारणपणे १०० ते १५० ‘टी.डि.एस्.’ ही पातळी योग्य क्षार असलेली पातळी गणली जाते…
पवित्र गंगा नदीच्या संदर्भात अज्ञान बाळगणार्यांचे डोळे आतातरी उघडतील, अशी अपेक्षा ! असे असले, तरी अन्य मार्गांनी गंगा नदी अस्वच्छ करणारे घटक रोखण्यासाठी प्रयत्न चालू ठेवणे तितकेच आवश्यक आहे !
एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या संपादकाने वार्ताहर बनून तीर्थक्षेत्रीच्या आध्यात्मिक स्तरावरील स्नानाचा अनुभव स्वतः घेऊन आध्यात्मिक स्तरावर काय अनुभवले, ते शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत कौतुकास्पद, अनुकरणीय अन् पुरोगाम्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे !