राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई
आंबोली आणि दोडामार्ग येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाची कारवाई
केरळम्च्या बाल कल्याण समितीने प्रारंभ केलेल्या या अभियानाचा उद्देश विद्यार्थिनींना सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरल्या जाणार्या रासायनिक घटकांपासून वाचवणे आणि मुलींमध्ये त्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या मोहिमेचा उद्देश मुलींना त्वचारोगांच्या धोक्यापासून वाचवणे हा आहे.
तालुक्यातील विदारक स्थिती पालटण्यासाठी रोजगार निर्मिती करणार्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करण्यात यावी, असा ठराव सदस्य राजेश गुरव यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली.
पर्यावरणप्रेमी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ?
शब्दांना अर्थ असतो; म्हणूनच ते जाणीवपूर्वक योजले जातात. असे जाणीवपूर्वक योजलेले शब्द पुढे जाऊन अर्थाला अपेक्षित परिणामही घडवत रहातात. ‘आदिवासी’ हा एक असा शब्द आहे, जो पाश्चिमात्य विद्वानांनी मुद्दाम योजला.
राज्यातील पर्यावरण आणि नैसर्गिक संपत्ती यांचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील डोंगररांगा, जलस्रोत आणि पर्यावरणीय समतोल धोक्यात आणणार्यांच्या विरोधात सरकारची ‘शून्य सहनशीलता’ भूमिका रहाणार आहे.
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या नीलगिरीने, वर्ष १९७२ मध्ये आयात केलेल्या गव्हासह (मिबलो) भारतात आलेली सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया,…
गोव्यात ५ जून ते ५ सप्टेंबरपर्यंत ‘ग्रीन गोवा, क्लीन गोवा’ उपक्रमाच्या अंतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. ९० दिवसांची ही मोहीम ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चालू करण्यात येणार आहे. या अंतर्गत अनुमाने १० ते ११ लाख झाडे लावण्याचा संकल्प आहे
उष्णतेचा पारा प्रतिवर्ष उच्चांक गाठत आहे. ४७ अंश (डिग्री) सेल्सियसच्या पुढे तापमान जात आहे. कदाचित् पुढच्या वर्षी भारतात ५० अंश सेल्सियस तापमान गेले, तर आश्चर्य वाटणार नाही.
काही मासांपूर्वी नाशिकमध्ये पार पडणार्या सिंहस्थ महाकुंभपर्वासाठी वृक्षतोड होणार; म्हणून कथित पर्यावरणप्रेमी वृक्षांना मिठ्या मारून ‘वृक्ष तोडू देणार नाही’, असा कांगावा करत प्रसिद्धीच्या झोतात आले होते.