संपादकीय : झळा या लागल्या जिवा !
उष्णतेचा पारा प्रतिवर्ष उच्चांक गाठत आहे. ४७ अंश (डिग्री) सेल्सियसच्या पुढे तापमान जात आहे. कदाचित् पुढच्या वर्षी भारतात ५० अंश सेल्सियस तापमान गेले, तर आश्चर्य वाटणार नाही.
उष्णतेचा पारा प्रतिवर्ष उच्चांक गाठत आहे. ४७ अंश (डिग्री) सेल्सियसच्या पुढे तापमान जात आहे. कदाचित् पुढच्या वर्षी भारतात ५० अंश सेल्सियस तापमान गेले, तर आश्चर्य वाटणार नाही.
काही मासांपूर्वी नाशिकमध्ये पार पडणार्या सिंहस्थ महाकुंभपर्वासाठी वृक्षतोड होणार; म्हणून कथित पर्यावरणप्रेमी वृक्षांना मिठ्या मारून ‘वृक्ष तोडू देणार नाही’, असा कांगावा करत प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
वाघेरी डोंगरासह मुरगाव, सासष्टी आणि मांद्रे येथील शेतभूमी, खाजन क्षेत्रे आणि नैसर्गिक आच्छादने यांचा समावेश : हरकतीसाठी ३० दिवसांची मुदत
निसर्गाप्रती शुद्ध आणि पवित्र विचार असल्यास कृती फलदायी ठरेल
रस्ते विकास आणि सौंदर्यीकरण यांच्या नावाखाली वृक्षांच्या बुंध्यांपर्यंत ‘काँक्रीट’ ओतून त्यांचा गळा घोटला जात असल्याचे राज्यातील वास्तव ‘सुराज्य अभियान’ने उघड केले.
पर्यावरणवाद्यांकडून झाडे तोडल्याचा तर प्राधिकरणाकडून झाडे लावल्याचा दावा केला जातो. ही संख्या कळल्यावर वृक्षांची संख्या वाढली कि न्यून झाली, ते कळणार आहे. निविदा मागवून हे काम चालू केले आहे.
दुर्मिळ मानल्या जाणार्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असलेल्या ‘अंबरग्रीस’ (Ambergris – ब्लू व्हेल माशाची उलटी) तालुक्यातील शिरोडा परिसरात अवैधरित्या विक्री करण्याचा प्रयत्न वन विभागाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला.
रायगड किल्ल्याच्या परिसरात वणवा पेटल्याने मोठी हानी झाली. या आगीत किल्ल्यावर पाणीपुरवठा करणार्या जलवाहिन्या आणि विद्युत् वाहिन्या अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत.
हा प्रकार जोशी यांच्या लक्षात येताच त्यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी येऊन बिबट्याला जेरबंद केले.
येथे गंगापूर रस्त्यावर मध्येच असलेली २ प्रचंड मोठी वडाची झाडे अनेक अपघात होत असल्याने पाडली पाहिजेत, असे एका गटाचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्याचे काम चालू झाले आहे.