सामाजिक सजगतेद्वारे पर्यावरणाची हानी न्यून करता येईल का ?
नामजपाने मनाची शुद्धी होते आणि व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरणही शुद्ध अन् सात्त्विक होण्यास साहाय्य होते.
नामजपाने मनाची शुद्धी होते आणि व्यक्तीमध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, ज्यामुळे व्यक्तीच्या आजूबाजूचे वातावरणही शुद्ध अन् सात्त्विक होण्यास साहाय्य होते.
सध्या पृथ्वी एका लहान कालचक्राच्या खालच्या अवस्थेतून जात आहे. त्यामुळे वातावरणात तमोगुणाचे अधिक्य आहे. ही संक्रमण अवस्था आहे.परंतु हे संक्रमण होण्यापूर्वी आपल्या सर्वांवर वातावरणातील वाढलेल्या तमोगुणाचा परिणाम होणार आहे.
कायद्यानुसार रात्री १० वाजल्यानंतर आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरीही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मांद्रे मतदारसंघातील समुद्रकिनारी भागात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली.
प्राचीन भारतीय शास्त्रांनुसार विश्व हे काळचक्रानुसार वर-खाली होत असते. रज-तमोगुणाचे प्राबल्य वाढल्यामुळे त्याचा नकारात्मक प्रभाव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांवर पडतो.
आपले कपडे शुद्ध सुती किंवा रेशमी नसतील, तर त्यामध्ये ७० टक्के धागे प्लास्टिकचे घातलेले आहेत. त्यामुळे आपण फार मोठ्या प्रमाणात या भूमीचे आणि येणार्या पिढीची हानी करत आहोत
रस्त्यांवर अधिक प्रमाणात वाहने धावत आहेत, महासागर आणि जलमार्ग ओलांडून अधिक जहाजे जात आहेत, अधिक विमाने आकाशात उड्डाण करत आहेत. याउलट दुसरीकडे प्लास्टिक कचरा, ई-कचरा, हरितगृह वायू, तसेच गंजलेल्या धातूच्या ‘स्क्रॅप’च्या विळख्यात, दरम्यान निसर्गमाता गुदमरलेली, विखुरलेली आणि स्तब्ध झाली आहे…
म्हादई वन्यजीव अभयारण्यात वाघीण आणि तिचे ३ बछडे ‘नाईट व्हिजन कॅमेर्यां’मध्ये चित्रित झालेल्या चित्रीकरणात दिसत असल्याची माहिती प्रसिद्ध पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली आहे.
राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची ८० वी बैठक ९ ऑक्टोबर या दिवशी झाली. या बैठकीत कर्नाटक सरकारचा काळी आणि सह्याद्री व्याघ्र संरक्षक क्षेत्रांमधील १०.७ हेक्टर भूमी कळसा धरण प्रकल्पाला देण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.
वानरांचा उपद्रव लक्षात घेऊन सरकारने त्यांना ‘उपद्रवी पशू’ म्हणून घोषित करावे. वानरांचा बंदोबस्त केल्याविना कोकण समृद्ध होणार नाही.