देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई
देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
देशातील प्रत्येक अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी प्रशासन, पोलीस आणि शासनकर्ते सदैवच कृतीशील असले पाहिजेत, असेच जनतेला वाटते !
मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.
अशा प्रकारचा कायदा करून काँग्रेस सरकार पशूपालनावर एकप्रकारे बंदीच घालण्याचा प्रयत्न करत आहे !
गोव्याला हिंदूंच्या रक्तरंजित धर्मांतराचा इतिहास आहे. गोमंतकीय हिंदू हा इतिहास विसरलेले नाहीत !
‘हिंदु आतंकवाद’ असे काहीच अस्तित्वात नाही, हिंदु आतंकवाद असूच शकत नाही; कारण हिंदु समाज हा धर्मावर आधारलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे आचरण योग्य ठेवणे म्हणजे धर्म होय !
महाराष्ट्रात उत्तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव, बिहारमध्ये बोचहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलचा उमेदवार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमदेवार विजयी झाला.
राजस्थानच्या काँग्रेस सरकारचा हिंदुद्रोही निर्णय
ब्रिटिशांच्या काळात जसे निर्बंध घालण्यात आले होते, तशाच प्रकारचे निर्बंध आता काँग्रेस सरकार घालत आहे, हे लक्षात घ्या !
संस्कृत ही सर्वच भाषांची जननी असून ती समृद्ध भाषा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता भारतात संस्कृत अनिवार्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच भाषाप्रेमींना वाटते !
मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा लेखी आदेश दिला. यावर काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद यांनी आक्षेप घेत ‘अशा आदेशामुळे चुकीचा प्रघात पडेल’, असे म्हटले आहे.
काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे !