संसदेच्या विशेष अधिवेशनाचा विषय न सांगितल्यावरून सोनिया गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

‘इंडिया’ आघाडीमधील पक्ष तुम्हाला सहकार्य करू इच्छितात; मात्र ‘या विशेष अधिवेशनाचे कारण काय आहे’, त्याची कल्पना विरोधी पक्षांना दिली गेली पाहिजे, तर आम्हाला त्याविषयी ठरवता येईल.

(म्हणे) ‘सत्तेचा गैरवापर करून भारतियांमध्ये फूट पाडणारे खरे ‘देशद्रोही’ !’ – सोनिया गांधी

देशात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने सर्वप्रथम जातीनुसार आरक्षण देऊन बहुसंख्य समाजामध्ये फूट पाडली !

पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प ! – सोनिया गांधी

त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्‍न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.

सोनिया गांधी यांच्या जवळचे असणारे हर्ष मंदेर यांच्या संस्थेची सीबीआय चौकशी होणार

तथाकथित सामाजिक कार्यकर्ते आणि सच्चर आयोगाचे माजी सदस्य हर्ष मंदेर यांच्या ‘अमन बिरादरी’ या संस्थेच्या विरोधात सीबीआयकडून चौकशी करण्याचा आदेश ! परकीय देणगी घेण्याच्या कायद्याचे उल्लंघन करून देणगी घेतल्याचा आरोप आहे.

काँग्रेस पुन्हा ‘भारत जोडो’ यात्रा काढणार !

सोनिया गांधी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले. ‘राहुल यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेने माझा कार्यकाळ संपुष्टात येत आहे, याचा सर्वाधिक आनंद वाटत आहे’, असे विधान त्यांनी केले.

म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवून तेथील शेतकर्‍यांचा पाण्याचा तुटवडा दूर केला ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढे भाषणात वर्ष २००७ मध्ये काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी ‘म्हादईचे पाणी कर्नाटकमध्ये वळवू देणार नाही’, असे विधान केल्याचे उपस्थितांना स्मरण करून दिले.

काँग्रेसचा देशविघातक तोंडवळा !

काँग्रेसने केलेल्या पापांची सूची करावयाची झाल्यास अनेक कागद अपुरे पडतील. प्रत्येक स्तरावर काँग्रेसचा देशविरोधी, हिंदुविरोधी, भ्रष्टाचारी तोंडवळा उघड होत असून नागरिकांनी आता देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे विसर्जन करावे !

काँग्रेसचे आणखी एक पाप उजेडात !

सोनिया गांधी अध्यक्षा असलेल्या ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेने आर्थिक अपव्यवहार केल्याचे आढळल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने तिची विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित केली आहे.

‘राजीव गांधी फाऊंडेशन’कडून आर्थिक अपव्यवहार झाल्याने विदेशी अनुदान अनुज्ञप्ती रहित !

केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी कारवाई !
चीनकडून मिळत होते अर्थसाहाय्य !
सोनिया गांधी आहेत संस्थेच्या अध्यक्षा

नॅशनल हेराल्ड घोटाळा आणि कुचकामी भारतीय कायदे !

देशात होणारे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे रोखण्यासाठी कठोर शिक्षा असलेले कायदे सिद्ध करून त्यांची तात्काळ प्रभावी कार्यवाही करायला हवी !