Abhijit Gangopadhyay : ‘गोडसे यांनी गांधीची हत्या करण्याचा निर्णय का घेतला ?’, हे जाणून घेणे आवश्यक !

ओसामा बिन लादेनला ‘लादेनजी’ म्हणणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, देहलीतील बाटला हाऊस येथे जिहादी आतंकवादी ठार झाल्यावर रडणार्‍या सोनिया गांधी यांच्याविषयी काँग्रेस का बोलत नाही ?

‘अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले’, हा पोकळ भ्रमवाद उखडून टाकणारा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट !

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतक्या वर्षांत काँग्रेसने गांधीच्या अहिंसावादाचे उदात्तीकरण करून क्रांतीकारकांचे हौतात्म्य झाकोळण्याचा प्रयत्न केला. पोकळ अहिंसावाद उघड करून ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?’ हे सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Swatantrya Veer Savarkar Movie : रामराज्य उपवास करून नाही, तर रावण, त्याचे भाऊ आणि त्याचे सैन्य यांचा वध करून मिळाले होते !

स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या दुसर्‍या विज्ञापनात  (ट्रेलरमध्ये) सावरकरांचा संवाद !

गांधी हत्येविषयीचा कपूर अहवाल जनतेसाठी सरकारने खुला करावा !

केंद्र सरकारने अजूनही कपूर अहवाल स्वीकारला वा नाकारला नाही. त्यामुळे तो अहवाल जनतेसाठी खुला करावा. यामुळे लोकांना सत्य परिस्थिती लक्षात येईल. हा केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विषय नाही, तर मानवी अधिकारांचा विषय आहे.

नेहरू भारताचे पंतप्रधान कि शत्रू ?

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली आहेत; पण हिंदूंच्या दुर्दैवाने आणि भोंगळ स्वभावामुळे या देशावर ७६ वर्षांपैकी जवळपास ५४ वर्षे हिंदुद्वेष्ट्या शासनकर्त्यांनीच राज्य केले.

Siddaramaiah : म. गांधी यांच्यासारख्या श्रेष्ठ हिंदूची हत्या करणारे हिंदु धर्माविषयी बोलतात ! – सिद्धरामय्या

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची संघ आणि भाजप यांच्यावर टीका !

भजनात ‘ईश्‍वर अल्ला तेरो नाम’ शब्द घालून म. गांधी यांनी भोळ्या जनतेची फसवणूक केली !

गांधी यांनी हिंदूंची फसवणूक करून त्यांचा आत्मघात केला आणि देशाची फाळणी केली. याचे परिणाम आजही हिंदु आणि देश भोगत आहे, हीच वस्तूस्थिती आहे !

मोहनदास गांधी यांच्या हत्येमागे कोण आहे ? – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मोहनदास गांधींना मरू देण्यामागे कुणाचे अदृश्य हात होते ? कुठल्या राजसत्तेला गांधींना मरू द्यायचे होते ? गांधी यांच्या शरिरात आढळलेल्या आणि नथुराम गोडसे यांनी झाडलेल्या गोळ्या वेगळ्या होत्या. गांधींवर वेगळ्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

म. गांधींविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

म. गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी तक्रार नोंद करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला आहे.

बाहेरून मृदू वाटणारे ; पण आतून एखाद्या खडकासारखे कणखर असे लालबहादूर शास्त्री !

उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी लालबहादूर शास्त्री यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेत जायचे.