Gandhi Image On Russian Beer : रशियाच्या ‘बीअर कॅन’वर (डब्यावर) मोहनदास गांधी यांचे छायाचित्र

विशेष म्हणजे ज्या आस्थापनाकडून या बिअरची निर्मिती करण्यात आली, तिने यापूर्वी मदर तेरेसा, नेल्सन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या नावे बिअर बनवलेल्या आहेत.

गांधी वधाची दुसरी बाजू ! 

सिंधु नदीचे देशात आगमन आणि अखंड हिंदुस्थान या दोन्ही गोष्टी साध्य होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्र हवे !

मोहनदास गांधींना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हटल्या प्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांना कायदेशीर नोटीस !

महात्मा गांधी पाकिस्तानचे निर्माते होते. ते पाकिस्तानचे पिता होते, आजोबा होते… सर्व काही तेच होते, असे विधान गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी मुलाखतीच्या वेळी केले आहे.

Garland Gandhi wore on Dandi March : दांडी यात्रेत मोहनदास गांधी यांना घातलेल्या हाराला लंडनच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार !

यातून गांधी यांच्या विचारांची जादू आता उतरली आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

मुसलमान शांतीप्रधान कि रानटी प्रधान ?

आपल्या देशातील अनेक राजकीय विचारवंत आणि राजकीय नेते यांना मुसलमान समाजाविषयी अत्यंत कळकळ आहे. सर्व प्रकारच्या सवलती मुसलमान समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी त्यांची आग्रही भूमिका आहे…

Karnataka minister Dinesh Gundu : (म्‍हणे) ‘वीर सावरकर ब्राह्मण असूनही गोमांस खात होते !’ – मंत्री दिनेश गुंडुराव, काँग्रेस

‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे काँग्रेसवाले ! मोगलांच्‍या घोड्यांना जसे जळी, स्‍थळी, काष्‍ठी आणि पाषणी मराठ्यांचे सैन्‍य दिसत होते, तसेच मोगलप्रेमी काँग्रेसवाल्‍यांना स्‍वातंत्र्यवीर सावरकर दिसतात आणि ते त्‍यांच्‍यावर चिखलफेक करण्‍याचा हास्‍यास्‍पद प्रयत्न करतात !

गांधीखूळ जोपासू नये !

राजकीय पक्षांतील मुसलमान पक्षाला बळकट करण्यासाठी नव्हे, तर इस्लामला बळकट करण्यासाठी आहेत, हे लक्षात घ्या !

धर्म, अधर्म आणि सद्यःस्थितीत हिंदु धर्माचे रक्षण !

जर मनुष्य धर्माने वागला नाही आणि तो अधर्म करू लागला, तर विनाश घडतो, असे या ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या दोन्ही ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या चरित्रांतून दर्शवण्यात आले आहे. धर्माद्वारे अधर्मावर कशी मात करायची आणि धर्मरक्षण कसे करायचे, हे या दोन्हींमध्ये सांगण्यात आले आहे…

१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी काय घडले ?

अनेक वर्षांचा अंधःकार संपवून देश परत एकदा स्वतंत्र झाला होता. मागील अनेक पिढ्यांच्या गुलामगिरीने काहीशी निबर झालेली मानसिकता पालटण्याचे मोठे आव्हान समोर होते. विभाजन झालेले आहे; पण ते कुठल्याही निकषांवर नाही.

भारताची पुन्हा फाळणीच्या दिशेने वाटचाल ?

‘बरोबर ७७ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट या दिवशी, म्हणजे १४ दिवसांनी आलेली रात्र फाळणीची रात्र होती. एकेकाळी अतिशय शक्तीशाली, वैभवशाली आणि संपन्न असलेल्या आपल्या अखंड भारताचे ३ तुकडे झाले.