Shashi Tharoor On Terrorism : आता भारत म. गांधी यांच्याप्रमाणे दुसरा गाल पुढे करणार नाही, तर प्रत्युत्तर देणार !
७५ वर्षांनंतर भारताला विशेषतः काँग्रेसच्या खासदाराला ‘मोहनदास गांधी यांची विचारसरणी किती तकलादू होती ?’, हे लक्षात आले. याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणावे लागेल !