Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज
अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.