Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदू अल्पसंख्य होण्याआधी हिंदु राष्ट्र घोषित व्हायला हवे ! – स्वामी महेशानंद गिरिजी महाराज

अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या वतीने वक्फ बोर्डाला हटवून सनातन बोर्डाची स्थापना करावी, असा निर्धार करण्यात आला आहे. त्याविषयी आम्ही बैठका घेऊन जागृती करत आहोत. भारत हा राज्यघटनेनुसार हिंदु राष्ट्र नाही. आज आपल्याला लोकसभा आणि राज्यसभा येथे बहुमत हवे आहे.

Mahakumbh Hindu Rashtra Adhiveshan : महाकुंभपर्वात ‘हिंदु राष्ट्राच्या राज्यघटने’च्या प्रारुपाचे लोकार्पण !

कोट्यवधी हिंदूंची आस्था असलेल्या महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण करण्यात आले.

Yogi Adityanath Prayagraj Kumbh Parva 2025 : संतांच्या धैर्यापुढे सनातन धर्मविरोधकांचा पराभव ! – मुख्यमंत्री योगी

संतांच्या प्रेरणेमुळे महाकुंभपर्व चालू झाल्यापासून १९ दिवसांत ३२ कोटींहून अधिक भाविकांनी गंगास्नान करून पुण्य प्राप्त केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

Shankaracharya Nischalanand Sarasvati : ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांच्या संकेतावरून मी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करतो !

सव्वातीन वर्षांपासून भारत हिंदु राष्ट्र व्हावे, असे मी म्हणत आहे. ईश्‍वर आणि ऋषीमुनी यांचा मला जो संदेश मिळतो, तो मी प्रसारित करत आहे, असे वक्तव्य पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी केले.

Prayagraj Kumbh Parva 2025 : जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामी यांच्या हस्ते सनातनच्या ‘नामजप कौनसा करे’ या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

सनातन पंचाग २०२५ चेही प्रकाशन

‘संतांनी दिलेल्या भेटवस्तूंची अनुभूती घेणे महत्त्वाचे असते’, हे स्वतःच्या कृतीतून शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘संतांनी दिलेल्या भेटवस्तूंची अनुभूती घेतल्याने त्यातून साधकाला चैतन्य मिळते, तसेच त्याचे महत्त्वही स्वतःच्या लक्षात येण्यास साहाय्य होते.’

Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘सनातन बोर्ड’ स्थापन होईपर्यंत शांत बसणार नाही ! – श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज

सनातन संस्कृतीच्या रक्षणासाठी ‘सनातन बोर्डा’ची आवश्यकता आहे. येणार्‍या काळात हा बोर्ड झाल्याविना रहाणार नाही आणि हा बोर्ड स्थापन होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी गर्जना श्री निंबार्क पीठाधीश्‍वर जगद्गुरु श्री श्रीजी महाराज यांनी येथे केली.

Mahamandleshwar Umakantananda Saraswati : आतापर्यंत झालेल्या कुंभमेळ्यांपैकी या महाकुंभपर्वाची व्यवस्था सर्वोत्तम ! – जुना आखाडा

प्रयागराज येथे वर्ष २०१३ चा कुंभ आणि वर्ष २०१९ मध्ये झालेला अर्धकुंभ मी पाहिला आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या सरकारांनी त्यांचे आयोजन केले होते; परंतु आतापर्यंत झालेल्या कुंभमेळ्यांपैकी वर्ष २०२५ च्या महाकुंभपर्वाची व्यवस्था सर्वांत चांगली केली आहे

Swami Shri Govinda Dev Giri ji Maharaj : सनातन संस्थेचा विजय असो !

सनातन संस्थेचा विजय असो ! (सनातन संस्था की जय हो !), असे उद्गार अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी काढले. सेक्टर क्रमांक ९ येथील ‘गुरुकार्ष्णि संस्थे’च्या मंडपात त्यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली.

HH Swami Kshamaparananda Saraswati Jharkhand : सरकार, तसेच मेळा अधिकारी यांनी सनातनच्या धर्मशिक्षणविषयक प्रदर्शनाचा प्रसार करावा !

सनातनचे धर्मशिक्षण प्रदर्शन पाहून एक आशा निर्माण झाली आहे. या सुंदर प्रदर्शनाचा सरकार, तसेच मेळा अधिकारी यांनी अधिकाधिक प्रसार करावा. सरकारने या प्रदर्शनाचा प्रसार केल्यास हा कुंभ एक ‘परिवर्तनाचा कुंभ’ होईल. हे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे.