कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांचे सनातन संस्थेला आशीर्वाद !

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे सोलापूर दौर्‍यावर होते. या प्रसंगी सनातन संस्थेचे साधक श्री. हिरालाल तिवारी यांनी शंकराचार्य यांचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

धर्मसेवा म्हणून आपल्या जिल्ह्यातील विद्यमान (हयात) संतांची माहिती कळवा !

संतांची ओळख सर्वांना व्हावी, तसेच त्या संतांची शिकवण आणि चरित्र यांतून जनसामान्यांना साधना करण्यासाठी प्रेरणा मिळावी’, या उद्देशांनी त्यांची माहिती ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करणार आहोत.

जळगाव येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा अनिल हेम्बाडे यांचा साधनाप्रवास !

मला जळगाव येथील सनातनच्या सत्संगातून ‘कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त।’ यांच्या नामजपाचे महत्त्व कळले. मी घरातील कामे करत असतांना नामजप करत असे. नंतर मला प्रार्थनेचे महत्त्व कळले. तसे माझ्याकडून प्रार्थना होऊ लागल्या आणि मला त्यातून आनंद मिळू लागला.

मंदिरांचे पावित्र्य टिकवून गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

देवभक्तांनो, मंदिरे ही हिंदूंच्या उपासनेची केंद्रे व्हावीत ! मंदिरात साक्षात् भगवंताचा वास असल्याने त्याला ‘देवस्थान’ म्हणतात.- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

संतांच्या आशीर्वादाने सोलापूर येथे होणार्‍या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला प्रारंभ !

श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे समस्त हिंदु समाजाला सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन !

जन्महिंदूंचे कर्महिंदूंत रूपांतर करण्याचे कार्य मंदिरांच्या माध्यमातूनच शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेतील संत आणि मान्यवर यांचे विचारधन ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – प्राचीन काळापासून मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे आहेत. धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे कार्य वेळोवेळी मंदिरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळे आपल्याकडे विविध शासकांनीही मंदिरे उभारली. मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्व प्रकारची साहाय्यता केली. … Read more

2nd Maharashtra Mandir Parishad : हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन आवश्यक ! – जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

हिंदु संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक आहे, ही काळाची आवश्यकता आहे – स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सतत तळमळीने सेवा करणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर !

कार्तिक कृष्ण द्वितीया (२९.११.२०२३) या दिवशी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. शिवाजी वटकर यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.