देशभक्त गौतम खट्टर यांची गोव्यातील अटक लज्जास्पद ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
फ्रान्सिस झेविअर हा केवळ क्रूरकर्मा नसून देशाचा शत्रू होता. अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये ‘देशद्रोही आणि धर्मद्रोही’ म्हणूनच उल्लेख व्हायला हवा.
फ्रान्सिस झेविअर हा केवळ क्रूरकर्मा नसून देशाचा शत्रू होता. अशा व्यक्तीचा इतिहासामध्ये ‘देशद्रोही आणि धर्मद्रोही’ म्हणूनच उल्लेख व्हायला हवा.
ईश्वराचे सगुण रूप असलेल्या संतांचे या भूतलावरील कार्य परम कल्याणकारी असते. संतांची चरित्रे आणि शिकवण साधकाला त्याच्या ईश्वरप्राप्तीच्या वाटचालीत दीपस्तंभासारखी असतात.
गुरुमहाराज साक्षात् हनुमंत आहेत, त्यांना सोडू नका ! त्यांची केवळ कृपादृष्टीही पापी माणसाला मुक्ती मिळवून देणारी आहे ! अनन्य जे नर शरण झाले, त्यांना पावणारी ही रामदासमाऊली आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लेखांचे संकलन आणि त्यासाठी लेखकांशी समन्वय करतांना श्री. भूषण कुलकर्णी यांना आलेले अनुभव त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एका सत्संगात कथन केले. ते येथे दिले आहेत.
‘मनाचे श्लोक हे मनाला शिक्षा देणारे ‘मॅन्युअल’ नसून ते मनाला स्वतःच्या खर्या स्वरूपाची ओळख करून देणारे ‘आरोग्यशास्त्र’ आहे.’ आधुनिक मानसशास्त्रही आता हेच सांगते, ‘स्वतःवर कठोर टीका करण्यापेक्षा ‘स्व-संवाद’ हा पालट करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.’
समर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास करणार आहोत.
संपूर्ण कार्यक्रमात पू. भार्गवराम अत्यंत शांत होते. त्यांनी कोणताही हट्ट केला नाही. आदल्या रात्री उशिरा झोपूनही ते सकाळी लवकर सिद्ध झाले. त्यांना भूक किंवा तहान लागल्याचे त्यांनी एकदाही सांगितले नाही.
समर्थ रामदासस्वामी लिहिलेल्या ‘मनाचे श्लोका’च्या विशेष करून या साहित्यकृतीमध्ये उपदेशाची जी पद्धत अंगीकारण्यात आली आहे, त्याविषयी पहाणार आहोत. या श्लोकाच्या वैशिष्ट्यांचा आपण आधुनिक चेताशास्त्र आणि आधुनिक मानसशास्त्र या दृष्टीकोनांतून अभ्यास लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
श्रीमती वनिता जोशी यांनी शंकर आणि विष्णु या देवतांची उपासना केली आहे. त्या दत्तगुरु आणि कुलदेव यांचे नामस्मरण करतात. त्या शिवस्तुती आणि व्यंकटेशस्तोत्र यांचे नित्य पठण करतात.
‘मनाचे श्लोक’ यांसारख्या धार्मिक मानल्या गेलेल्या साहित्यकृतीचा धार्मिक व्यक्ती, विशिष्ट संप्रदायातील व्यक्तीलाच तेवढा लाभ होईल, इतरांना होणार नाही, असे मानण्याला फारशी जागा रहात नाही.