पन्हाळागडावर पर्यटकांकडून तटबंदी उद्ध्वस्त !
पन्हाळागडावर पर्यटकांकडून अशी कृती होणे दुर्दैवी आहे ! पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गडाच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !
पन्हाळागडावर पर्यटकांकडून अशी कृती होणे दुर्दैवी आहे ! पुरातत्व विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी गडाच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना काढणे आवश्यक आहे !
हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !
जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याने असे आवाहन हिंदूंना केले असते, तर एव्हाना संपूर्ण धर्मनिरपेक्षतावादी कंपूपासून पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवून त्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट झाल्या असत्या. या घटनेत मात्र सर्वजण गप्प आहेत !
यासंदर्भात वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी सूचना दिली असून भाविकांनी नदीत कोणतीही वस्तू टाकू नये, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांचे आवाहन – या वेळी होळी शुक्रवारीच आहे. मुसलमानांनी या दिवशी घरीच रहावे किंवा जर ते बाहेर पडले, तर मोठ्या मनाने बाहेर पडावे. त्यांना जरी कुणी रंग लावला, तरी वाईट वाटून घेऊ नये.
साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी महत्त्वाची माहिती
संपूर्ण जग आज आर्थिक, राजनैतिक, सामाजिक आणि सामरिक आव्हानांना सामोरे जात आहे. जागतिक स्तरावर आज सत्य चिरडले जात आहे. अशा स्थितीत भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी प्रत्येक भारतियाला स्वयंपूर्ण अणि सशक्त बनावे लागेल !
भ्रमणभाषवरील ‘गूगल प्ले स्टोअर’वर ‘सनातन ॲप’ असे नवीन ॲप चालू झाले आहे. तरी नवीन चालू झालेले ‘सनातन ॲप’ आणि ‘सनातन शॉप’ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
२७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेली साबरमती एक्स्प्रेस मुसलमान जमावाने पेटवून दिल्याने ५९ हिंदु यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.
९९.७ टक्के मुसलमान लोकसंख्या आणि इस्लाम अधिकृत धर्म असलेल्या मोरक्कोने केलेले आवाहन तेथील जनता मान्य करेलही ! प्रश्न असा आहे की, जर धर्मनिरपेक्ष भारतात असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले, तर येथील मुसलमान आणि काँग्रेस ते स्वीकारील का ?