वाचकांना आवाहन !
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा….
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा….
‘दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठम् शृंगेरी’चे जगद्गुरु श्री श्री विधुशेखर भारती सन्निधानम् स्वामी यांच्या अमृत हस्ते श्री. संजय किर्लोस्कर यांच्या उपस्थितीत हा सुवर्णकलश विधीवत प्रतिष्ठापित करण्यात आला.
सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावर्षी २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘द्वादश वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे, अशी नम्र विनंती आहे.
व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले. प्रत्यक्षात मात्र सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार वाढला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडे असावे, यासाठी समस्त हिंदू समाजानेच पुढाकार घ्यायला हवा !
रहीमऐवजी एखाद्या हिंदूच्या संदर्भात असे घडले असते, तर असा बंधूभाव दाखवण्यात आला असता का, हा पहिला प्रश्न ! ‘हिंदुद्वेष आणि मुसलमानप्रेम’, अशी भारतीय साम्यवादाची व्याख्या असल्याने विजयन् यांनी पीडित हिंदूच्या रक्षणार्थ मुसलमानांना आवाहन केले असते का, हा दुसरा प्रश्न !
जे वाचक, हितचिंंतक अन् धर्मप्रेमी, तसेच साधक छपाईसाठी पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी संपर्क साधावा.
हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
संसदेने संमत केलेले कायदे लागू करू देणार नाही, म्हणणार्या ममता बॅनर्जी लोकशाहीद्रोही आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचे सरकार केंद्र सरकारने तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे !
देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.