Samrat Choudhary : सम्राट चौधरी बनले बिहारचे २४ वे मुख्यमंत्री
भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून १५ एप्रिलला शपथ घेतली. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी येथील लोक भवनात त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.
भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी बिहारचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून १५ एप्रिलला शपथ घेतली. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी येथील लोक भवनात त्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पदाचे त्यागपत्र देत राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारल्याने सम्राट चौधरी यांची या पदासाठी भाजप पक्षाकडून निवड करण्यात आले.
जनहित पाहून स्वत: सत्तेत असूनही अशा प्रकारे प्रशासनाला आणि मंत्र्यांना जाहीरपणे उत्तर मागणारे असे आमदार आजच्या काळाची आवश्यकता ! अन्यथा कागदी घोडे नाचवून जनतेची दिशाभूल करण्यासह त्यांच्या समस्या वाढवणे हे अनेक प्रशासकीय अधिकार्यांचे नित्याचे झाले आहे, हे लक्षात घ्या !
भाजप-जनता दल (संयुक्त) सरकारचा हा अभिनंदनीय निर्णय आहे. याचा आदर्श घेत देशातील प्रत्येक राज्यांनी असा प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
खोटे बोला; पण रेटून बोला अशा वृत्तीचे मुसलमानांचे धार्मिक नेते ! भारतात मुसलमान व्यक्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल आदी पदांवर पोचलेले असतांना अशा प्रकारचे विधान करणार्या कृतघ्न लोकांना कारागृहातच टाकले पाहिजे !
भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे, तर त्याखालोखाल जनता दल (सं.) पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर पुन्हा नितीश कुमार असणार कि भाजपचा मुख्यमंत्री असणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
७ दशके आणि अनेक आश्वासनांनंतरही कोणताही पक्ष गोहत्येविरुद्ध कारवाई करण्याचे वचन देत नाही. बिहार निवडणुकीत आम्ही गोरक्षण आणि सनातन धर्म यांसाठी मतदान करणार आहोत.
अशा प्रकारे विनामूल्य गोष्टी देण्याची टूम थांबण्यासाठी केंद्र सरकारने दिशानिर्देश प्रसारित करून राज्य सरकारांकडून त्यांचे पालन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू, असे सांगितले.
आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांचे आवाहन – या वेळी होळी शुक्रवारीच आहे. मुसलमानांनी या दिवशी घरीच रहावे किंवा जर ते बाहेर पडले, तर मोठ्या मनाने बाहेर पडावे. त्यांना जरी कुणी रंग लावला, तरी वाईट वाटून घेऊ नये.