भावी पिढीवर सुसंस्कार करणार्या सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी २५ .१ .२०२५ पर्यंत घ्या !
जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.
जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांनी सनातनच्या ‘संस्कार वह्यां’ची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर करावी.
महाकुंभपर्वात विविध अध्यात्मिक संस्थांचे अनेक धार्मिक उपक्रम चालू आहेत. ‘सत स्वरूप ज्ञान विज्ञान संस्थे’च्या साधिकांकडून कुंभक्षेत्री चौकाचौकांत उभे राहून येणार्या सर्व भाविकांना श्रीरामनाम घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येत आहे.
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा…
दैनंदिन व्यवहारातील प्रशासन, शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात आलेले चांगले-वाईट अनुभव ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा आणि राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याच्या सुसंधीचा लाभ घ्या.
मुसलमानांनी हिंदूंच्या बळकावलेल्या वास्तू परत केल्या असत्या, तर आताची स्थिती निर्माणच झाली नसती. आताही अशा आवाहनामुळे मुसलमान हिंदूंना त्यांच्या वास्तू परत करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हिंदूंच्या वास्तू हिंदूंना कायदेशीर लढाईद्वारेच मिळवाव्या लागतील, हीच वस्तूस्थिती आहे !
अमृत स्नानांच्या दिवसांसह प्रमुख स्नानांच्या दिवशी संगमक्षेत्री, तसेच प्रयागराज शहरात येऊ नये, असे आवाहन उत्तरप्रदेश सरकारच्या अनुपालन समितीने महनीय आणि अतीमहनीय व्यक्ती यांना केले आहे. सुरक्षा व्यवस्थेवर ताण येऊ नये, यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही’, तसे पन्नूसारख्यांच्या धमक्यांमुळे महाकुंभावर कोणतेही संकट येऊ शकणार नाही ! पन्नूच्या मुसक्या आवळण्यासाठी भारताने अमेरिकेवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !
चीनमध्ये ‘एच्.एम्.पी.व्ही.’ म्हणजेच मानवी मेटान्यूमो हा विषाणू वेगाने पसरत आहे. याविषयी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने राज्यातील यंत्रणेसह नागरिकांसाठी एक परिपत्रक काढले असून यात महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्यांची हे सर्व साधना म्हणून शिकण्याची अन् सेवा करण्याची इच्छा आहे, अशांनी त्यांची नावे जिल्हासेवकांच्या माध्यमातून कळवावी.
सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, साधना, आचारधर्म, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी नानाविध विषयांवरील ग्रंथसंपदा प्रसिद्ध केली आहे. त्यातील ग्रंथ आणि लघुग्रंथ वाण म्हणून दिल्यास अधिकाधिक जणांपर्यंत ते अमूल्य ज्ञान पोचेल.