गुढीपाडव्याच्या निमित्ताने भारतियांनी ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (संपूर्ण पृथ्वी एक कुटुंब आहे) संकल्प करावा !
शालिवाहन कालगणनेमध्ये प्रत्येक संवत्सराला वेगळे असे नाव असते आणि यावर्षीच्या संवत्सराचे नाव आहे ‘विश्वावसूनाम’ संवत्सर शालिवाहन शके १९४७ !
शालिवाहन कालगणनेमध्ये प्रत्येक संवत्सराला वेगळे असे नाव असते आणि यावर्षीच्या संवत्सराचे नाव आहे ‘विश्वावसूनाम’ संवत्सर शालिवाहन शके १९४७ !
न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणार्या आणि केवळ हिंदुद्वेष प्रकट करणार्या व्यक्तींवर ‘एक्झम्प्लरी कॉस्ट’ (न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याविषयी दंड करणे) बसवणे आवश्यक आहे.’
नवनवे उपक्रम चालू करण्यासाठी गुढीपाडवा हा संकल्प दिन आहे. आपण नवे उन्मेष आणि नव्या प्रागतिक कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा गुढीपाडवा हा शुभ दिन आहे.
‘मायाताईंना रात्री-अपरात्री रुग्ण साधकांना साहाय्य करावे लागते. त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित, तसेच अन्य तातडीच्या सेवा असतात. कितीही प्रतिकूल परिस्थिती असली, तरीही त्या कुणाशीही मोठ्या आवाजात आणि प्रतिक्रियात्मक बोलत नाहीत. त्या प्रत्येक प्रसंगात साधकांना समजून घेऊन नम्रतेने वागतात.
‘वैद्या सुश्री (कु.) माया पाटील नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. त्या सकाळी जेवढ्या उत्साही असतात, तेवढ्याच रात्रीही उत्साही असतात. त्यांच्याकडे रुग्ण साधक गेल्यावर प्रथम त्या साधकाकडे पाहून स्मितहास्य करतात. मायाताईंच्या चेहर्यावर कधीच ताण, थकवा किंवा कंटाळा जाणवत नाही.
‘नामजप केल्यानंतर तुळस आणि निवडुंग यांच्या जवळ तबलावादनाच्या प्रयोगाचा परिणाम पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.’
मेहेक दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ‘हे डॉ. बाबा आहेत. मला त्यांच्याकडे घेऊन चल’, असे सांगते आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करते.’
ग्रहशांतीचा होम चालू झाल्यानंतर मला ‘नेहमीचा नामजप करावा’, असे वाटले आणि माझा तो नामजप आपोआप चालू झाला. त्या वेळी मी माझ्या बोटांच्या पेरांना स्पर्श करत नामजप करू लागलो.
‘वर्ष २००८ मध्ये एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडे एका सेवेनिमित्त गेलो होतो. तेव्हा त्यांनी मला ‘तुझे वय काय ?’ , असे विचारले…
साधकांनो, ‘तन, मन आणि धन यांपैकी तन आणि मन अर्पण करणे, हे सर्वांत श्रेष्ठ असते. केवळ धन अर्पण केल्याने अध्यात्मात प्रगती होत नाही…