केलेला निश्चय कठोरतेने पाळणारे आणि हठयोग्याप्रमाणे साधना करणारे सनातनचे ४० वे (व्यष्टी) संत पू. गुरुनाथ दाभोळकर (वय ८४ वर्षे) !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !

यजमानांना त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे, त्याच दिवशी पू. संदीप आळशी यांनी सांगितल्याप्रमाणे उपाय केल्यावर यजमानांचे त्रास दूर होणे

पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) यांना नामजप करत असतांना आलेली अनुभूती !

श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.

सात्त्विक वृत्ती असलेले लोक आनंद, स्थिरता आणि शांती यांचा अनुभव घेतात ! – शॉर्न क्लार्क, गोवा

बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.

इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्‍हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !

‘अध्‍यात्‍मशास्‍त्रानुसार शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध आणि त्‍यांच्‍याशी संबंधित शक्‍ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्‍या मनातील विचारांचाही आपल्‍या अवतीभवतीच्‍या परिसरावर परिणाम होत असतो.

एकाग्रतेने नामजप होण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

सलग नामजप करणे पुष्‍कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्‍याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.

५३ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला नाशिक येथील चि. दिव्‍यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) !

चि. दिव्‍यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) याच्‍याविषयी त्‍याची आई आणि आजी (आईची आई) यांना दिव्‍यांशच्‍या जन्‍मापूर्वी अन् नंतर आलेल्‍या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

ध्यानमंदिरात आध्यात्मिक उपाय करतांना मनाची एकाग्रता होण्यासाठी भाव कसा ठेवावा ?

भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र आपल्या भोवती गोल फिरत असल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे आणि चैतन्याचे कवच निर्माण होत आहे.असा भाव ठेवावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

आताचा काळ हा वाईट काळ आहे. ‘आपण आपला नामजप आणि साधना वाढवणे’, हाच यावर एकमेव उपाय आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे धर्माभिमान्यांचे शस्त्रकर्म उत्तम होणे

असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !