केलेला निश्चय कठोरतेने पाळणारे आणि हठयोग्याप्रमाणे साधना करणारे सनातनचे ४० वे (व्यष्टी) संत पू. गुरुनाथ दाभोळकर (वय ८४ वर्षे) !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चहा विषासमान आहे’, असे म्हटल्यावर चहा त्वरित सोडणारे पू. गुरुनाथ दाभोळकर !
पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.
श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.
बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.
‘अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्या मनातील विचारांचाही आपल्या अवतीभवतीच्या परिसरावर परिणाम होत असतो.
सलग नामजप करणे पुष्कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.
चि. दिव्यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) याच्याविषयी त्याची आई आणि आजी (आईची आई) यांना दिव्यांशच्या जन्मापूर्वी अन् नंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र आपल्या भोवती गोल फिरत असल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे आणि चैतन्याचे कवच निर्माण होत आहे.असा भाव ठेवावा.
आताचा काळ हा वाईट काळ आहे. ‘आपण आपला नामजप आणि साधना वाढवणे’, हाच यावर एकमेव उपाय आहे.
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !