ग्रहशांतीसाठी जप करतांना आणि ग्रहशांतीचे विधी चालू असतांना साधकाला आलेल्या अनुभूती

ग्रहशांतीचा होम चालू झाल्यानंतर मला ‘नेहमीचा नामजप करावा’, असे वाटले आणि माझा तो नामजप आपोआप चालू झाला. त्या वेळी मी माझ्या बोटांच्या पेरांना स्पर्श करत नामजप करू लागलो.

धर्मशिक्षणवर्गात सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचा नामजप केल्याने अनेक वर्षे होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे अनुभवणार्‍या पुणे येथील सौ. वर्षा पांचाळ !

मला उघड्या डोळ्यांनी देखील अक्राळ विक्राळ आकृत्या दिसू लागल्या. त्या असंख्य स्वरूपात असायच्या. नंतर त्या मानवी सांगाड्यांच्या रूपात दिसू लागल्या.

शिकण्याची वृत्ती आणि धर्माभिमान असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू येथील कु. संकीर्तना श्रीवत्सन् (वय १० वर्षे) !

वर्ष २०२२ मध्ये कु. संकीर्तनाला बर्‍याच शारीरिक अडचणी होत्या. तिला वारंवार सर्दी, खोकला आणि ताप येत असे. एकदा तिला रुग्णालयात भरती करावे लागले होते. तेव्हा तिला सांगितलेले नामजपादी उपाय तिने तत्परतेने आणि प्रामाणिकपणे केले. तिला लगेच गुण आला. तेव्हा ‘हे सर्व गुरुकृपेने झाले’, असे तिने सांगितले.

‘वाईट शक्तींमुळे वास्तूतील लादींवर रक्ताचे डाग उमटण्याची कारणे, त्यामागील सूक्ष्म प्रक्रिया, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय’, यांसंदर्भातील विश्लेषण !

वाईट शक्तींमुळे लादींवर रक्ताचे डाग उमटल्यावर पाण्यात उदबत्तीची चिमूटभर विभूती किंवा गोमूत्राचे ४ – ५ थेंब घालावे. त्या पाण्यात लादी पुसण्याचे कापड ओले करून त्या कापडाने रक्ताचे डाग पूसून घ्यावेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन !

माझी आठवण तर नकोच. कृष्णाची आठवण व्हायला हवी; कारण तो युगानुयुगे असणार आहे. आपण देहधारी मनुष्य आहोत. आज आहोत, तर उद्या नाही.

अमूल्य विचारधन

जप तप जितका आनंदाचा तेवढेच व्यवहारी कर्म आनंदाचे वाटावे. केवळ माध्यम पालटले. परमेश्वर दोन्हीकडे सारखाच आहे. आपण आहोत हेच परमेश्वराचे अस्तित्व आहे.

नवरात्रीच्या कालावधीत देवीवर कुंकूमार्चन करत असतांना भावजागृतीचा प्रयोग आणि नामजप करतांना समाजातील महिलांना आलेल्या अनुभूती

देवीवर कुंकूमार्चन करत असतांना देवीच्या चित्रावर ठेवलेले फूल आम्ही शेवटचे नाम घेत असतांना खाली पडले आणि ते फूल देवीच्या चरणांवर स्थिर झाले. ते जराही वेडेवाकडे झाले नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे दाते कुटुंबियांनी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्यासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले उपाय – जप आणि जपाचा कालावधी : आधी ‘पंचम’ हा जप सांगितला होता. नंतर तो पालटून ‘ॐ’ हा जप दिवसभरात जेवढा होईल, तेवढा करावा – ७ घंटे केला.

सत्संगात सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यानंतर जिज्ञासू महिलेला कुलदेवतेविषयी माहिती मिळणे आणि त्या महिलेची साधना चालू होणे

सत्संगात सांगितल्यानुसार ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप चालू केल्यानंतर त्यांच्या परिचयातील एका महिलेने सौ. स्वामी यांना त्यांच्या कुलदेवतेविषयी सांगितले.

संतांचा सत्संग मिळूनही स्वतःत पालट न करणे म्हणजे स्वतःचीच फसवणूक !

सत्पुरुषांजवळ बसून चार शब्द ऐकावेसे वाटले पाहिजे, ही पहिली परीक्षा ! वागण्यात खरा पालट होणे, हा खरा सत्संग. पालट झाला नाही, तर सत्संग घडलाच नाही.