समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !

समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !

‘समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथातील उल्लेखांवरून ‘त्यांचा अनेक ग्रंथांचा चांगला अभ्यास होता’, हे स्पष्टपणे जाणवते. दासबोधातील काही संदर्भांवरून ‘१०८ या जपसंख्येचा शोध घेता येईल का ?’, ते पाहूया. 

आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !

आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !

कान्हा दैवी बालकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याला नियमित जोडतो आणि स्वतःचा आढावा उत्साहाने अन् प्रामाणिकपणे देतो.

‘उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही सर्वांवर प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही सर्वांवर प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एकदा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यानंतर ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. तेव्हा माझ्या मनात ‘गुरुदेव सत्संगात सर्व साधकांशी प्रेमाने आणि आपुलकीने बोलत होते; मात्र मी साधकांमध्ये भेदभाव करतो…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी काळानुसार साधकांना करायला सांगितलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या नामजपाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘आम्ही आईला नेहमीच्या शारीरिक तपासणीसाठी पुणे येथील आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेलो होतो. मी रुग्णालयात जाण्यापूर्वी अल्पाहार केला होता. बाहेर गेल्यावर मला शक्यतो भूक लागत नाही; मात्र …

जपमाळ

जपमाळ

‘आपण ‘किती माळा जप झाला ?’, या परिमाणामध्ये जप मोजतो. ‘एक माळ म्हणजे १०८ वेळा जप करणे’, हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. याचाच अर्थ जप मोजण्यासाठी माळ अनिवार्य होऊन जाते.

सर्वांशी जवळीक साधणारे, ईश्वराप्रती भाव असणारे आणि सर्वांना समवेत घेऊन जाणारे समष्टी व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (वय ४७ वर्षे) !

सर्वांशी जवळीक साधणारे, ईश्वराप्रती भाव असणारे आणि सर्वांना समवेत घेऊन जाणारे समष्टी व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर (वय ४७ वर्षे) !

वीरेंद्रदादा सेवेत कितीही व्यस्त असले, तरी त्यांना नामजप करण्याची पुष्कळ तळमळ आहे. ते त्यांच्या व्यस्त नियोजनातूनही नामजप आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यासाठी वेळ काढतात.

देवद (पनवेल) येथील ध्यानमंदिरात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधकाला सूक्ष्मातून झालेले श्रीविष्णुदर्शन !

देवद (पनवेल) येथील ध्यानमंदिरात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करत असतांना साधकाला सूक्ष्मातून झालेले श्रीविष्णुदर्शन !

नववर्षानिमित्त सभा भरली होती. तेथे सर्व देवता जमल्या होत्या आणि प्रत्येक जण श्रीविष्णूच्या चरणांजवळ जाऊन काही ना काही अर्पण करत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘आध्यात्मिक विकास शिबिरा’त साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘आध्यात्मिक विकास शिबिरा’त साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांनी मला स्वप्नात दर्शन दिले होते. त्यांनी पांढरे धोतर आणि पांढरे उपरणे परिधान केले होते. आम्ही सर्व साधक रांगेत उभे राहून त्यांचे दर्शन घेत होतो.

प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण

प.पू. भक्तराज महाराज यांची अमृतमय शिकवण

आपण श्वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्वासाला जोडायचे असते. श्वास नामाला जोडायचा नसतो.

साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !

साधकांनो, सध्याच्या आपत्काळात रात्री वैयक्तिक वाहनाने लांबचा प्रवास टाळा आणि अपरिहार्य स्थितीत आध्यात्मिक स्तरावरील उपाय करूनच रात्रीचा प्रवास करा !

‘अनेक साधक वैयक्तिक कारणांसाठी अथवा विविध सेवांच्या निमित्ताने दुचाकी अथवा चारचाकी वाहनाने प्रवास करत असतात. दिवसभरातील काम किंवा सेवा यांचा वेळ वाचावा; म्हणून साधक रात्री लांबचा प्रवास करतात.