देशविरोधी बंगाल सरकार विसर्जित कधी करणार ?

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे गुंड बांगलादेशाची सीमा बंद करण्यात अडथळे आणतात, सुरक्षादलांशी गैरवर्तन करतात. ममता बॅनर्जी सरकार सीमेवर कुंपण घालण्यासाठी भूमीही देत नाही, अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दिली.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत गुढीपाडवा विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २९ मार्च या दिवशी  दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संपादकीय : वाघ्या आणि औरंग्या !

हिंदुद्वेष्ट्यांच्या षड्यंत्राला बळी न पडता हिंदूंनी गौरवशाली वाटेवर मार्गक्रमण करत रहावे !

हिंदु नववर्ष म्हणजे ‘गुढीपाडवा’ !

नववर्ष म्हणजे एका पर्वातून दुसर्‍या पर्वामध्ये जाणे. आपल्या नववर्षाचा प्रारंभही विशिष्ट दिवशीच होतो. तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. त्या दिवशी निसर्गसुद्धा एका पर्वातून दुसर्‍या पर्वात जातो.

कुटस्थ (अविनाशी, अविकारी आत्मा) कोण ?

 ‘(माणसाच्या) वृत्ती बाह्य आहेत; म्हणून त्या क्रमाने निर्माण होतात. गाढ झोप, बेशुद्धी आणि समाधी यांत त्यांचा अभाव असतो. ’

आपल्या (हिंदु) देवतांची पुन्हा स्थापना करून धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील, अशी व्यवस्था करता येईल ! – छत्रपती संभाजी महाराज

आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने…

छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला मृत्यूदंड शरियतनुसार !

मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना कोणत्या कारणासाठी मृत्यूदंड सुनावण्यात आला, याची माहिती औरंगजेबाचा अधिकृत दरबारी इतिहास असलेल्या आणि साकी ….