Parliament Monsoon Session : पुन्हा आणीबाणी लादण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा संकल्प करा ! – पंतप्रधान मोदी
भारताच्या लोकशाहीवर २५ जूनला काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की, भारताची राज्यघटना तेव्हा पूर्णपणे नाकारली गेली होती.