Parliament Monsoon Session : पुन्हा आणीबाणी लादण्याचे धाडस कुणी करणार नाही, असा संकल्प करा ! – पंतप्रधान मोदी

भारताच्या लोकशाहीवर २५ जूनला काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही गोष्ट कधीच विसरणार नाही की, भारताची राज्यघटना तेव्हा पूर्णपणे नाकारली गेली होती.

Russia Terror Attack : रशियात चर्च, ज्यू मंदिर आणि पोलीस चौकी यांवर आतंकवादी आक्रमण : ९ जण ठार  

रशियातील दागेस्तानमधील आक्रमण, हे या वर्षातील दुसरे मोठे आतंकवादी आक्रमण आहे. यापूर्वी मार्चमध्ये आतंकवादी आक्रमण झाले होते.

Chinese Telecom Equipment : काश्मीरमध्ये पाकिस्तानी आतंकवाद्यांकडे सापडली चीनची दूरसंचार उपकरणे !

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर येथील आतंकवाद्यांनी वापरलेले भ्रमणभाष सुरक्षा यंत्रणांनी जप्त केले आहेत.

Vaishvik Hindu Rashtra Mahotsav : ‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’च्‍या उद़्‌घोषात वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला प्रारंभ !

‘जयतु जयतु हिन्‍दुराष्‍ट्रम्’चा उत्‍साहवर्धक जयघोषात आणि संतमहंतांच्‍या वंदनीय उपस्‍थितीत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला अर्थात् ‘अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला.

पुणे येथे पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद !

असे पोलीस असतील तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा ? गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग असेल, तर त्यांना अधिक कठोर शिक्षा करायला हवी, तरच पोलीस पुन्हा गुन्हे करणार नाहीत !

नूतनीकरणासाठीच्या विलंब दंडाच्या विरोधात २५ जून या दिवशी शहरातील रिक्शा आणि टॅक्सी वाहतूक बंद !

रिक्शा आणि टॅक्सी यांचे नूतनीकरण करतांना परिवहन विभागाकडून दैनंदिन ५० रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. हा विलंब कर रहित करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी २५ जून या दिवशी शहरातील रिक्शा आणि टॅक्सी वाहतूक बंद रहाणार आहे.

सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे !

या वर्षी हिंदु राष्ट्र अधिवेशनाची तपपूर्ती (१२ वर्षे) होत आहे. आता रामराज्यरूपी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र प्रत्यक्ष साकार होण्यासाठी स्वक्षमतेनुसार तन-मन-धन आणि प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करण्याची, म्हणजेच सर्वोच्च योगदान देण्याची आवश्यकता आहे.  सर्वस्वाचा त्याग हाच हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, हे लक्षात घेऊन धर्मसंस्थापनेचे महान कार्य करा !

गुरुपौर्णिमेला २७ दिवस शिल्लक

एक बद्ध जीव दुसर्‍या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !     

महाराष्ट्रात मराठीला विरोध करणारे काँग्रेसवाले आता गप्प का ?

‘कर्नाटकमध्ये रहाणार्‍या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा राज्यात बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन कर्नाटकचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तेथील नागरिकांना केले.

संपादकीय : खलिस्तानी धर्मांधता !

योगविरोधी भूमिका घेणारी ‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी’ खलिस्तानी मानसिकता जोपासत नाही का ?