भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरुष जन्माला येणे बंद झाले ! – अभिनेते शरद पोंक्षे

उगवलेल्या रोपट्याचे सर्वच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यांतील काही दाणे स्वतःला त्याच भूमीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला सिद्ध होतात; म्हणून त्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही साखळी आहे; पण ही साखळी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी संपली.

वहिनीवर बलात्कार करण्यास विरोध केल्याने अल्ताफ अहमदकडून तिची गळा दाबून हत्या !

अल्ताफ अहमद गनी याने सख्या वहिनीला घरात एकटी पाहून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने जोरदार  विरोध केल्याने गनीने तिची गळा दाबून हत्या केली.

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर !

गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?

गोवा शासनाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट 

या वेळी म्हादई जलव्यवस्थापन प्राधिकरणाची तात्काळ स्थापना करण्याची विनंती केली आणि कर्नाटकचा संमत केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल (डी.पी.आर्.) मागे घेण्याची विनंती केली.

गोवा : पिळर्ण येथे रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले.

सिंधुदुर्ग : पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचे प्रशासनाला निवेदन

मी पुरवलेल्या माहितीची प्रशासनाने लगेच नोंद घ्यावी. माझ्याकडून काही खोटे पसरवले जात असल्याचे सिद्ध झाल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी.

प्रार्थनास्थळांवरील ध्वनीक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा घालावी, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरणार !

अशी चेतावणी का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही का करत नाहीत ?

कर्नाटक सुर्ला नाल्याचे पाणी कळसा नाल्यात वळवण्याच्या सिद्धतेत !

सुर्ला नाल्याचे पाणी ‘बारा जणांचा धबधबा’ येथून गोव्यात वहाते. म्हादई अभयारण्यातील वन्यजीव आणि वनसंपदा यांच्यासाठी हा जलस्रोत महत्त्वाचा असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

वक्‍फ प्राधिकरणाचे कामकाज संकेतस्‍थळावर येण्‍यासाठी केंद्रशासनाला विनंती करणार ! – सैयद शहेजादी, राष्‍ट्रीय अल्‍पसंख्‍यांक आयोग

सैयद शहेजादी मागील ३ दिवसांपासून महाराष्‍ट्र दौर्‍यावर आल्‍या होत्‍या. ११ जानेवारी या दिवशी सह्याद्री अतिथीगृहात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍या बोलत होत्‍या.

साखळी बाँबस्‍फोटाच्‍या शक्‍यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वान पथकाद्वारे पडताळणी !

दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्‍या नियंत्रण कक्षामध्‍ये ‘येत्‍या २ मासांत मुंबईमध्‍ये साखळी बाँबस्‍फोट होणार’, असा दावा करणारा दूरभाष आला होता. या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्‍या रेल्‍वेस्‍थानकांवर श्‍वानपथकाद्वारे पडताळणी चालू करण्‍यात आली आहे.