माझा पती आदिल खान हा दुसर्‍या अभिनेत्रीच्या प्रेमात पडल्याने आमच्या ७ मासांपूर्वी झालेल्या निकाहाचा मी उलगडा केला ! – अभिनेत्री राखी सावंत

हा ‘लव्ह जिहाद’ नाही, तर काय आहे ? तो नाकारणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

हल्द्वानी (उत्तराखंड) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर वारंवार आक्रमण !

हल्द्वानी भारतात आहे कि पाकिस्तानात ? काश्मीरसारखी स्थिती भारतातील कानकोपर्‍यात निर्माण होत असेल, तर हिंदूंनी कुठे जायचे ? भारत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हिंदूंना आश्‍वस्त करणे आवश्यक !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुन्हेगारी वृत्तीचे लोकप्रतिनिधी असणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदीच घातली पाहिजे !

(म्हणे) ‘स्वर्गात माझी आवडती फळे उपलब्ध नसल्याने मला नरकात जायचे आहे !’

स्वर्ग आणि नरक यांच्याविषयी काडीमात्र ज्ञान नसतांना बेताल विधाने करणारे जावेद अख्तर !

खर्चाच्या तपशिलाअभावी २० जिल्ह्यांतील सहस्रावधी शाळा अनुदानापासून वंचित !

जिल्हा परिषदेच्या शाळांतील भौतिक आणि शैक्षणिक सुविधा, तसेच दैनंदिन व्यय (खर्च) यांसाठी सरकारकडून शाळांना सादिल अनुदान दिले जाते; परंतु राज्यातील अनेक जिल्हा परिषदांकडून या अनुदानाच्या व्ययाचा (खर्चाचा) तपशील शिक्षण संचालनालयाला सादर केला जात नाही.

डोंगर आणि जंगले तोडली गेल्याने जोशीमठ येथे कठीण परिस्थिती उद्भवली !

जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया

बांगलादेशातील नेता तारिक रहमान (म्हणे) ‘हिंदु धर्माचे ग्रंथ कोणतेही नैतिक शिक्षण देत नाहीत !’

हिंदु कधी अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांवर अशी टीका करत नाहीत; मात्र अन्य धर्मीय नेहमीच हिंदूंच्या धर्मग्रंथांवर टीका करतात, यालाच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी सर्वधर्मसमभाव म्हणतात, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘मनुस्मृति आणि रामचरितमानस द्वेष पसरवत असल्याने त्यांना जाळून टाका !  

एका राज्याचे शिक्षणमंत्रीच असे म्हणत असतील, तर राज्यातील शिक्षण कसे असणार ? याची कल्पना करता येत नाही !

नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही आणण्यासाठी सहस्रो लोकांनी काढला मोर्चा !

नेपाळमध्ये वर्ष २००८ मध्ये शहा राजघराण्यातील शेवटचे राजे ग्यानेंद्र यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आल्यानंतर तेथील राजेशाही संपली.

‘अणूबाँबसाठी वेळ पडल्यास गवत खाऊ’, असे म्हणणार्‍या पाकवर आली गवत खाण्याची वेळ !

५ रुपयांचे ‘पारले जी’ मिळते ५० रुपयांना !