केरळमध्ये संघ आणि धर्मांध राजकीय पक्ष एस्.डी.पी.आय. यांच्यातील हाणामारीत १ स्वयंसेवक ठार !

धर्मांध राजकीय पक्ष असणार्‍या एस्.डी.पी.आय.वर केंद्र सरकारने बंदी घालावी, अशी मागणी संघासह सर्व हिंदुत्वनिष्ठांनी केली पाहिजे, असे हिंदूंना वाटते !

रेल्वे प्रवासासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पुढे !

असे असेल तर रेल्वे पोलिसांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? यावरून पोलीस आणि कायदा यांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही, हेच दिसून येते. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

(म्हणे) ‘महाराष्ट्र आणि बंगाल यांना स्वतंत्र देश घोषित करा !’

पाकिस्तानचे बलुचिस्तान, सिंध, खैबर पख्तुनख्वा, वजिरीस्तान आदी स्वतंत्र देश करण्यासाठी खलिस्तानी का प्रयत्न करत नाहीत ?

खोटी सामाजिक संस्था स्थापन करून विदेशातून धन गोळा करणार्‍या पाद्रयासह ११ जणांवर गुन्हा नोंद

पाद्रयांची गुन्हेगारी वृत्ती ! अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे मौन बागळतात !

आपण खरोखर शिवप्रेमी आहात का ?

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील मनामनांत १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवरायांविषयीची पवित्र भावना जागृत झाली; परंतु या भावनांचा महापूर तात्पुरताच रहात असेल, तर यात पालट होणे अपेक्षित आहे. छत्रपतींच्या विचारांना आपल्या आचार-विचारांमध्ये कितपत स्थान आहे ? हे शिवरायांना मानणार्‍या प्रत्येकाने स्वत:मध्ये शोधायला हवे.

देशभरातील हिंदूंची दुःस्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक, श्रीराम सेना

कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींनी केला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

महिलेवर दुष्कर्म करणार्‍या पोलिसासह दोघांवर गुन्हा नोंद

वासनांध पोलीस ! पीडितेला साहाय्य न करता तिच्यावर अत्याचार करणारे पोलीस महिलांचे शीलरक्षण कसे करू शकतील ? अशांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !

माजी मंत्री रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन

शिवसेनेचे नेते, तसेच माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम आणि युवासेना कोअर टीमचे सदस्य सिद्धेश कदम यांच्यासह २३ फेब्रुवारी या दिवशी श्री तुळजाभवानीमातेचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कदम कुटुंबियांचा मंदिर संस्थानच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला.

मुंबईत पोलीस खात्यात ५० टक्के उपस्थिती : ‘वर्क फ्रॉम होम’ चालू

मुंबई शहरात वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस खात्यातील कार्यालयात गट-अ आणि गट-ब संवर्गातील अधिकार्‍यांची उपस्थिती १०० टक्के ठेवण्यात येणार आहे; मात्र गट-क आणि ड संवर्गातील कर्मचार्‍यांंची कार्यालयातील उपस्थिती ५० टक्के राहील,असे आदेश देण्यात आलेले आहेत.