५ संशयितांविरुद्ध अडीच सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट; ६१ कोटींहून अधिक अपहाराचा ठपका

भाईचंद हिराचंद रायसोनी बी.एच्.आर्. अपव्यवहारप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयात ५ संशयितांविरुद्ध आरोपपत्र प्रविष्ट केले.

(म्हणे) ‘पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना चर्चेसाठी पाठवलेला प्रस्ताव अयशस्वी ठरला !’ – पाकचे पंतप्रधान इम्रान खान

भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान प्रयत्न करत आहेत .

प्रगती कि अधोगती ?

आज वाढत चाललेल्या आत्महत्या ही जगासाठी डोकेदुखी किंबहुना धोक्याची घंटा असल्याचे सिद्ध होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार ‘जगात प्रत्येक ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. वर्षाकाठी अनुमाने ८ लाख लोक आत्महत्या करतात.

अंबानी यांच्या अँटिलिया इमारतीच्या बाहेर स्फोटके भरलेली गाडी सापडली !

आवश्यकता पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू ! – शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री

ग्रामीण भागात ३ सहस्र २०० चौरस फुटांपर्यंतच्या भूखंडावरील बांधकामाला नगररचनाकारांच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – हसन मुश्रीफ, ग्रामविकासमंत्री

ग्रामीण भागात १ सहस्र ६०० चौरस फूट पर्यंतच्या भूखंडावरील बांधकामासाठी मालकी कागदपत्रे, मोजणी नकाशा, इमारतीचा आराखडा आणि हे सर्व आराखडे युनिफाईड ‘डी.सी.आर्.’ नुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे केवळ ग्रामपंचायतीला सादर करावी लागणार आहेत.

पोहरादेवी (वाशिम) येथे महंतांसह १९ जणांना कोरोनाची लागण

पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ झालेल्या गर्दीचे प्रकरण

सिंदफळ (जिल्हा धाराशिव) येथे शिवजन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजन्मोत्सवानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी श्रीराममंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सर्वश्री दिनेश धनके, अक्षय नवगिरे, क्रांती धनके, आकाश मिसाळ, समाधान घाटशिळे, बबलू धनके, शुभम हजारे, अमोल घाटशीळे, ऋषि कुलकर्णी इत्यादींनी परिश्रम घेतले.

आम्ही जसे ठेवू, तसे चीनशी संबंध असतील ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे

चीनसमवेत आम्ही जसे ठेवू, तसे त्याच्याशी संबंध असतील, असे स्पष्ट प्रतिपादन सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतीय क्रांतीपर्वातील बॉम्बचा उगम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दूरदृष्टी !

‘वर्ष १९०८ मध्ये सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांच्या हाती एक संहारक अस्त्र गवसले, ते अस्त्र म्हणजे बॉम्ब होय. हेमचंद्र दास यांनी रशियाहून या अस्त्राची कृती मिळवून आणली.

पुणे पोलिसांकडून अन्वेषण काढून अन्य पोलिसांकडे द्यावे ! – चित्रा वाघ, महिला प्रदेशाध्यक्षा, भाजप

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण