उत्तरप्रदेश सरकारच्या अर्थसंकल्पात अयोध्येसाठी ४०४, तर काशीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

श्रीरामजन्मभूमी मंदिरापर्यंत पोचण्यापर्यंतच्या मार्गासाठी ३०० कोटी, तर अयोध्येच्या विकासासाठी १०४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याखेरीज काशीमध्ये पर्यटन विकासासाठी १०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहे.

केरळ सरकार ‘लव्ह जिहाद’कडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ! – योगी आदित्यनाथ

हिंदुद्वेषी केरळमधील साम्यवादी सरकारकडून वेगळी अपेक्षा काय करणार ? केंद्र सरकारनेच आता लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कृती करण्यासाठी संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !

हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधातील एक युद्ध ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’

‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या विशेष चर्चासत्रांतर्गत ‘शेतकरी आंदोलन कि देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर ऑनलाईन परिसंवाद

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ व्हावे, ही शिवभक्तांची इच्छा !

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी यांचे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ असावे, अशी इच्छा राजधानी सातारा येथील शिवभक्त व्यक्त करत आहेत.

श्री साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा चालू करावा ! – भाविकांची मागणी

शिर्डी येथील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री चालू केली आहे. या दुकानदारांकडून एका पाकिटात ४ लाडू बांधून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक अप्रसन्नता व्यक्त करत आहेत.

लग्नाला नकार दिल्याने युवतीला मुंबईमध्ये रेल्वेखाली ढकलणार्‍या युवकाला अटक

स्वार्थासाठी क्रौर्याच्या वाटेल त्या थराला जाणारी सध्याची तरुणाई !

शहरी नक्षलवादी वरवरा राव यांना ६ मासांचा अंतरिम जामीन

नक्षलवादी चळवळीला प्रोत्साहन देणे, हिंसक कारवायांनी सध्याचे शासन उलथवून लावण्याचा कट कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे आदी गंभीर आरोप असलेले वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ मासांचा सशर्त जामीन संमत केला आहे.

मेट्रो मॅन !

भाजपने श्रीधरन् यांच्या नेतृत्वाखाली केरळच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’ही प्रसिद्ध केली पाहिजे. त्यातही प्रत्येक आश्‍वासन सत्ता आल्यास किती दिवसांत पूर्ण केले जाईल, हेही दिनांकानुसार घोषित केले जावे, असे वाटते. मुख्यमंत्री झाल्यास श्रीधरन् त्या दृष्टीने प्रयत्न करतील, याची शंका वाटत नाही.

वोकहार्ट फाऊंडशेनकडून ‘जीवनगौरव’ पुरस्काराने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचा सन्मान

वोकहार्ट फाऊंडेशन या संस्थेने प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. या वेळी नामवंत कॉर्पोरेट संस्थांनाही सामाजिक दायित्वासाठी ‘सी.एस्.आर्. शायनिंग स्टार’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बुलढाणा येथे ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था : इंजेक्शन, बाटल्या उघड्यावर !

‘कोविड केंद्रा’त स्वच्छता नसेल, तर तेथे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो, याची जाणीव प्रशासनाला असतांनाही त्याची दुरवस्था कशी होते ? अशी दुरवस्था करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !