Assam Flood Jihad : मुसलमानांकडून आसाममध्ये केला जात आहे ‘पूर जिहाद’ !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
असा कायदा केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी केला पाहिजे !
अशा प्रकारे एकेका राज्यात धर्मनिहाय भेदभाव रहित करण्यापेक्षा केंद्रशासनानेच समान नागरी कायदा आणला पाहिजे !
ती अंघोळ करत असतांना आरोपी ‘व्हेंटिलेशन’ असलेल्या ठिकाणावरून भ्रमणभाषमधील कॅमेराद्वारे व्हिडिओ बनवत असल्याचे तिच्या लक्षात आले.
आसाममध्ये केवळ बांगलादेशातून आलेले लोक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. बांगलादेशातून आलेल्या अल्पसंख्य समाजातील लोकांनी काँग्रेसला मतदान केले आहे.
आसाम पोलीस आणि प्रशासन यांच्याविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्याचे प्रकरण
अमृतपाल सिंह हा पंजाबमधील खादूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आला आहे. त्याला लोकसभेत शपथ घेण्यासाठी पॅरोल संमत करण्यात आला आहे.
हिंदूंनी मते देऊनही त्यांना काहीही मिळाले नाही, तरीही त्यांनी परत मते दिली; मात्र ज्यांनी आधीही मते दिली नाहीत, त्यांना सरकारने सर्व काही दिले. ही मानसिकता आधी का ओळखता आली नाही ?