नजीबुर रहमान याने हिंदु पत्नी संघमित्रा आणि तिचे आई-वडील यांच्‍या शरिराचे कुर्‍हाडीने केले तुकडे !

अशा लव्‍ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्‍यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्‍यक असतांना त्‍यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्‍न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !

मुसलमान व्यापार्‍यांमुळे गौहत्तीमध्ये भाज्यांचे दर वाढले ! – हिमंत बिस्व सरमा, मुख्यमंत्री, आसाम

‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्‍चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्‍यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला मुसलमान प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !

आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !

आसाममध्ये प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍या सिराजुल फरहाद याला अटक !

हिंदूंनी विरोध केला नसता, तर कारवाई झाली नसती का ? पोलीस स्वतःहून अशांवर कारवाई का करत नाहीत ?

आसाम-अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर गोळीबार : २ ठार, ३ बेपत्ता

या घटनेविषयी बोलतांना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘‘काही लोक लालसेपोटी असे करतात. पोलीस त्याचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करतील.’’

ईशान्य भारतातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन !

गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.

आसाममध्‍ये चारचाकीत ४ मुसलमानांकडून अल्‍पवयीन मुलीवर सामूहिक बलात्‍कार !

अशा वासनांधांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्‍याची मागणी केल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

आसाममध्ये चारचाकी गाडीत ४ मुसलमानांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार !

एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्‍यांची नावे आहेत.

भूतबाधा काढण्यासाठी घरी आलेल्या उस्मानकडून महिलेवर बलात्काराचा प्रयत्न !

आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली.

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या  प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !