Assam UCC : आसाममध्ये समान नागरी कायदा लागू होणार
एकेका राज्यांत हा कायदा करण्याऐवजी संपूर्ण देशासाठी एकच कायदा केंद्र सरकारने करणे अपेक्षित आहे, अन्यथा ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार आहे, त्याच राज्यांत हा कायदा होईल आणि अन्य राज्यांत तो होणार नाही. देशाच्या दृष्टीने हे योग्य नाही !