सरगुजा (छत्तीसगड) येथे शिवमंदिरात तोडफोड
येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.
येथील शांतिपारा भागातील शिवमंदिरातील भगवान शिव आणि नंदी यांच्या मूर्तींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी येथे राष्ट्रीय महामार्ग बंद केले.
छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे हिंदूंची मंदिरे आणि संत यांचा अवमान होत आहे. ‘काँग्रेसचे राज्य, म्हणजे पाकिस्तानी राजवट’ हेच यातून स्पष्ट होते !
हिंदूंकडून मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची सतत आवई उठवणारी पुरो(अधो)गामी टोळी आता गप्प का ? की हिंदूंच्या विरोधात मुसलमानांनी काहीही केले, तरी ते क्षम्य आहे ?
‘हलाल’विषयीची सर्व माहिती तळागाळातील हिंदूंपर्यंत पोचवण्याची नितांत आवश्यकता आहे. समितीच्या या कार्यात नेहमीच पू. शदाणी दरबारचे संपूर्ण सहकार्य राहील.
अशांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाला काही मुसलमानांकडून विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडते, याचा अर्थ काय घ्यायचा ?
क्रिस्टोफर तिर्की आणि ज्योती प्रकाश टोप्पो अशी या दोघांची नावे आहेत.
अशा तहसीलदारांवरच न्यायालयाने कारवाई केली पाहिजे, असेच जनतेला वाटते !
अर्थसंकल्प मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शेणापासून बनवलेल्या पेटीचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. ही पेटी रायपूर गोकुळ धाम गौठाणमध्ये कार्यरत ‘एक पहल’ या महिला बचत गटाच्या महिलांनी सिद्ध केली आहे.
हिंदूंना ज्यांच्यापासून धोका आहे, जे हिंदूंना ‘काफीर’ म्हणतात, ते त्यांच्या पूर्वजांनाच ‘काफीर’ म्हणत आहेत; कारण भारतातील सर्वांचे पूर्वज सनातन वैदिक आर्य हिंदुच आहेत.