दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वर्सोवा – विरार सागरी सेतूला विरोध ; उड्डाणपुलांच्या खाली अत्याधुनिक विकास ! …
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.
वर्ष २०१३-२०२२ या १० वर्षांच्या काळात मुंबईतील बलात्कार आणि विनयभंग यांच्या घटना दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. वर्ष २०१३ मध्ये मुंबईत बलात्काराच्या ३९१ घटना घडल्या होत्या, तर विनयभंगाच्या १ सहस्र १३७ घटना होत्या.
पोलीस ज्या गुन्ह्यांसाठी गुन्हेगारांना पकडतात, तेच गुन्हे जर खाकी वेशातील पोलिसांची टोळी करू लागली, तर अराजकतेखेरीज दुसरे काय निर्माण होणार ? महिलांना पोलीस दलातील वासनांधांकडून धोका असणे, हे महाराष्ट्राला अत्यंत लज्जास्पद !
पादचारी, रिक्शाचालक यांना कुर्हाडीचा धाक दाखवून त्याने रिक्शाच्या काचा फोडल्या. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी नीलेश शिंगारे याला अटक केली आहे.
यांमधील २ प्रकरणांमध्ये शिक्षकांचा सहभाग आहे तर बहुतांश प्रकरणांमध्ये ओळखीच्या व्यक्तीचाच गुन्ह्यामध्ये सहभाग आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चालकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ३ वर्षांची शिक्षा
या शिक्षकाने केपे तालुक्यातील एका शाळेत शिकवत असतांनाही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला होता, असे पोलीस अन्वेषणात आढळून आले आहे.