धर्मांधाकडून पिंपरी-चिंचवड येथे ३ विद्यार्थिनींचा विनयभंग !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील एका शाळेत ३ विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शाळेतील कार्यालयामध्ये काम करणार्‍या सरफराज मन्सूर शेख या नराधम कर्मचार्‍याने शाळेतील ३ विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे. विद्यार्थिनींनी हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगितल्यानंतर मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीवरून सरफराज शेख या कर्मचार्‍यावर दापोडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका :

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! प्रत्येक वेळी महिला किंवा मुलींवर अत्याचार करण्यामध्ये धर्मांधच पुढे असतात, हे संतापजनक !