जामखेड (अहिल्यानगर) येथील ‘रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !
पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !
पोलिसांनी केवळ गुन्हा नोंद करून न थांबता वासनांध अध्यक्षांना बडतर्फच करायला हवे !
रस्त्यावर फेकलेले विषारी अन्नपदार्थ खाल्याने पवईत ३ श्वानांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सहलीच्या वेळी विद्यार्थ्यांचे संपूर्ण दायित्व शिक्षकांकडे असते. शिक्षक बसमध्ये असतांना एखादी व्यक्ती असे अश्लाघ्य कृत्य करू धजावते, यास शिक्षकांचा नाकर्तेपणाच म्हणायला हवा !
वासनांधांपासून स्वतःला वाचवण्यासाठी विद्यार्थिनींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकायला हवे !
आरोपी खापरे याने यापूर्वीही अनेकदा असे केले होते. त्याने सार्वजनिक शौचालयातील महिलांचे व्हिडिओ ध्वनीचित्रमुद्रित केले होते. त्याच्या भ्रमणभाषमध्ये असे ३० व्हिडिओ सापडले आहेत.
असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ?
१ ते १४ नोव्हेंबर या काळात शिक्षकाचे अश्लील चाळे वाढल्याने विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले.
महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्यांचे केवळ निलंबन होते. निलंबन झाले, तर ६ मास त्यांना निम्मे वेतन मिळते आणि बहुतांश अधिकारी ६ मासांनंतर परत कामावर उपस्थित होतात !
वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्पामुळे किनार्यालगतचे कोळीवाडे आणि मासेमारी व्यवसाय कायमस्वरूपी बाधित होणार आहेत.
चोरट्यांनी वृद्धाकडून ३ तोळे वजनाचा सोन्याचा गोफ, दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या, घड्याळ, भ्रमणभाष, तीन टपाल कार्यालयांचे पासबुक, बँकेचे पासबुक, आधारकार्ड, रोख १३ सहस्र रुपये असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले.