Calcutta High Court : कोलकाता उच्च न्यायालयाकडून गोवंशांच्या हत्यांवरील बंदी कायम
गोहत्या कुणाला हवी आहे, हे यातून स्पष्ट होते ! अशा पक्षाला बंगालमधील हिंदूंनी सत्ताच्युत केल्यानंतरही त्याचा उद्दामपणा गेलेला नाही.
गोहत्या कुणाला हवी आहे, हे यातून स्पष्ट होते ! अशा पक्षाला बंगालमधील हिंदूंनी सत्ताच्युत केल्यानंतरही त्याचा उद्दामपणा गेलेला नाही.
नव्या सरकारने बंगालमधील राजकीय दडपशाही आणि प्रशासकीय हस्तक्षेप यांचे सावट दूर करून न्याय अन् कायदा यांचे राज्य प्रस्थापित करावे !
बंगालमधील सत्तांतरामुळे कोलकात्याला परतण्याच्या माझ्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नोव्हेंबर २००७ मध्ये मला याच शहरातून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून या शहरात परतण्याची अनुमती मिळालेली नाही.
जिल्ह्यातील सिकंदराबाद नगरपालिकेचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते डॉ. प्रदीप दीक्षित यांनी बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार सायोनी घोष यांचा शिरच्छेद करणार्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.
या पक्षावर आता बंदीच घालणे आवश्यक झाले आहे !
मंदिरावर नियंत्रण मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसच्या गुंडांवर कारवाई होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे !
नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला.
भारतात अल्पसंख्य असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या निधर्मीवादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांना मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही, हे लक्षात घ्या ! –
भारताचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा नेहमी कर्तव्यकठोर आणि गंभीर असतो; पण ३ दिवसांपूर्वी बंगालच्या नवनिर्वाचित आमदारांसमोर बोलण्यासाठी ते उभे राहिले, तेव्हा त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे स्मितहास्य होते.
हा ऐतिहासिक विजय बंगालचे राजकारण, कायदा-सुव्यवस्था, अर्थकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृती आदींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच; पण त्यासह तो आध्यात्मिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. या विजयाचा आध्यात्मिक पैलू जाणून घेऊया.