संपादकीय : सत्तापिपासू तृणमूल बंडखोर !
हिंदु मतदारांनो, केवळ सत्तेशी बांधीलकी ठेवणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या वेळी धडा शिकवा !
हिंदु मतदारांनो, केवळ सत्तेशी बांधीलकी ठेवणार्या लोकप्रतिनिधींना निवडणुकीच्या वेळी धडा शिकवा !
अशा समाजघातकी पक्षावर केंद्र सरकार बंदी का घालत नाही ?
बंगालमधील विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पक्षाचे नेते पक्षातील त्रुटींवर बोट ठेवून त्यागपत्र देत आहेत. हेच त्यांनी आधी का नाही केले ? यातून त्यांची तत्त्वहीनता दिसून येते !
गुंड, जिहादी, समाजघातकी आदींचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सरकार बंदी का घालत नाही ?
तृणमूल काँग्रेसच्या अशा गुन्हेगारांना तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाठीशी घातले का ?, याचीही चौकशी होऊन त्या दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे !
गुंड, जिहादी, समाजघातकी आदींचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर सरकार बंदी का घालत नाही ?
२० बंडखोर खासदारांमध्ये भाजपचेच माजी नेते आणि नंतर तृणमूलमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा आणि कीर्ती आझाद यांचाही समावेश आहे, हे विशेष.
गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेसवर बंदीच घालणे आवश्यक !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस अर्थात् ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची राजवट संपली. त्यांचे राज्य लोकांना किती नको होते, हे त्या पक्षाच्या नेत्यांना जनता आता जी वागणूक देत आहे, यावरून स्पष्ट होत आहे.
स्थानिक रहिवाशांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देत आमदारांच्या गाडीवर अंडी फेकली. हे लोक दलालीचे पैसे परत करण्याची मागणी करत होते.