‘लव्ह जिहाद’, धर्मांतर आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात कठोर भूमिकेची आवश्यकता !
सोलापूरमधील स्थानिक प्रश्नांवर भाष्य करतांना त्यांनी ‘लँड जिहाद’चा आरोप करत शासकीय भूमीवरील अनधिकृत वापर रोखण्याची आवश्यकता अधोरेखित केली, तसेच गोवंश हत्येविषयीही चिंता व्यक्त केली.