
नवी देहली – सप्टेंबर २०१३ मध्ये आमच्या सरकारने सादर केलेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा देशाच्या १४० कोटी लोकसंख्येसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम होता. अद्यापही १४ कोटी लोक कायद्याच्या बाहेर आहेत. त्यांना या कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केली.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसचे राज्य असतांना लोकांचा कुपोषणामुळे मृत्यू होत होता. त्या तुलनेत आता सरकारकडून विनामूल्य धान्य मिळत आहे. याचे कधी सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे का ? |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ