
नवी देहली – देशाला बलपूर्वक शांत करून देशाच्या समस्या संपणार नाहीत. पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प आहेत. त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
सोनिया गांधी का मोदी सरकार पर तंज, ”थोपी गई चुप्पी से देश की समस्याएं हल नहीं होंगी”https://t.co/Fcm2nNEMyu#SoniaGandhi #ModiGovernment #Unemployment #MehulChoksi #CBI #Democracy #NationalNews #सोनियागांधी pic.twitter.com/TXGmIT776q
— Punjab Kesari (@punjabkesari) April 11, 2023
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी