
नवी देहली – देशाला बलपूर्वक शांत करून देशाच्या समस्या संपणार नाहीत. पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या सूत्रांविषयी गप्प आहेत. त्यांच्या सरकारच्या कामाचा कोट्यवधी लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. याविषयी काँग्रेसचे प्रश्न न्यायोचित आहेत. त्याविषयी ते मौन बाळगून आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाद्वारे केली.
सोनिया गांधी का मोदी सरकार पर तंज, ”थोपी गई चुप्पी से देश की समस्याएं हल नहीं होंगी”https://t.co/Fcm2nNEMyu#SoniaGandhi #ModiGovernment #Unemployment #MehulChoksi #CBI #Democracy #NationalNews #सोनियागांधी pic.twitter.com/TXGmIT776q
— Punjab Kesari (@punjabkesari) April 11, 2023
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani