संयुक्त उत्तरेश्वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने नागरिकांना पाणी आणि बिस्कीट यांचे वाटप !
लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………
पेन्शनधारकांची परवड होऊ नये यांसाठी बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत करवीर शिवसेनेच्या वतीने २७ लाख रुपयांची पेन्शन वाटप करण्यात आली.
ऐन रणरणत्या उन्हात पोलीस नागरिकांसाठी त्यांचा जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत.
सांगली-मिरज परिसरात हवामान इतके चांगले आहे की, या ठिकाणी कोणताही रोगी ५० ते ७० टक्के अधिक लवकर बरा होतो.
अशी आंदोलने का करावी लागतात ? प्रशासन स्वतःहून यावर कृती का करत नाही ?
अनेक व्यापार्यांचा दळणवळण बंदीला विरोध होता; मात्र आता व्यापारी, जीवनावश्यक वस्तूंचे वितरक आणि अन्य लहान दुकानदार १०० टक्के दळणवळण बंदीची मागणी करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येलूरला लावू दिला जात नाही. जेसीबी लावून पुतळा काढला. हे सर्व गंभीर आहे.
ब्रेक दि चेन साठी निर्बंध कडक करतांना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. अनेक गरजू लोक रांगा लावून थाळी घेत आहेत.
‘इतर जातीचा आंबा ‘कोकण हापूस’ म्हणून सगळीकडे विकला जात आहे.